शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

एसटीच्या खासगीकरणाला मनसेचा विरोध

By admin | Updated: April 13, 2015 04:50 IST

राज्यातील एक लाख एसटीकामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडे सर्वतोपरी पाठपुरावा सुरू असून, न्यायालयीन लढाईचाही मार्ग अवलंबला

अहमदनगर : राज्यातील एक लाख एसटीकामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडे सर्वतोपरी पाठपुरावा सुरू असून, न्यायालयीन लढाईचाही मार्ग अवलंबला आहे़ कामगार व प्रवाशांच्या हितासाठी एसटीचे खासगीकरण होऊ देणार नाही, असे प्रतिपादन मनसे एसटी कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी येथे केले़महाराष्ट्र नवनिर्माण परिवहन एसटी कामगार सेनेचा रविवारी येथे विभागीय मेळावा झाला. गेल्या २५ वर्षांपासून मान्यताप्राप्त संघटनेचे पदाधिकारी म्हणून मिरवणाऱ्यांनी एसटी कामगारांसाठी काहीच केले नाही़ कामगार हिताचा एकहीनिर्णय न घेता त्यांनी केवळस्वार्थ साधला. कामगारांना अपेक्षित वेतन नाही, गणवेशासाठी पुरेसेपैसे मिळत नाहीत़, भत्ताही नाही़ अनेक कामगार कर्जबाजारी झाले आहेत़ ते कुटुंबाचीही उपजीविका चालवू शकत नाहीत़ हा अन्याय दूर करण्यासाठी आता कामगारांनीच आवाज उठविणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करण्यासाठी न्यायालयात लढाई सुरू आहे़ मनसेच्या पाठपुराव्यामुळे एसटीला टोलमुक्ती मिळाली. कामगारांना आवश्यक सुविधा मिळण्यासाठी लढा उभारणार असल्याचे अभ्यंकर यांनी सांगितले. मनसे कामगार सेना एसटी बँकेची निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मेळाव्याला नगरसह धुळे, नाशिक, औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यांतील कामगार उपस्थित होते़ (प्रतिनिधी)