शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भाजपनं ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहणं बंद करावं : अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 11:45 IST

सरकार पाडण्याचे नसते उद्योग करण्यापेक्षा भाजपने विरोधी पक्षाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी,असेही चव्हाण म्हणाले.

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या पक्षातील नेते आणि मंत्र्यांमध्ये एकमत नसल्याने हे सरकार कधीही पडू शकते असं विरोधीपक्षांच्या नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. तर यावरून माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपनं ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहणं बंद करावं, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडीमधील तीनही पक्षामध्ये उत्तम समन्वय आहे. कुठलेही वादाचे मुद्दे येणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. तरीही असा एखादा मतभेद असल्याचा विषय समोर आल्यास, तो प्रश्न सोडवण्यासाठी एक समन्वय समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री यांच्या उपस्थित चर्चा होऊ शकते.

तर पाच वर्षे सत्तेत राहून सुद्धा लोकांनी विरोधकांना नाकारलं असल्याने, ही त्यांच्या समोर अडचण निर्माण झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीच सरकार राहू नयेत असा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र हे सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. भाजपनं ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहणं बंद करावं. तसेच सरकार पाडण्याचे नसते उद्योग करण्यापेक्षा भाजपने विरोधी पक्षाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी,असेही चव्हाण म्हणाले.