शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

राज्य सरकारने ठेवला मेवाणी, खालिदवर ठपका

By अतुल कुलकर्णी | Updated: January 5, 2018 04:14 IST

कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसक घटनांना गुजरातमधील आ. जिग्नेश मेवाणी आणि जेएनयुमधील विद्यार्थी नेते उमर खालिद कारणीभूत असल्याचा ठपका राज्य सरकारने ठेवला असून तसा अहवाल केंद्र सरकारला पाठविण्यात आल्याचे समजते.

 मुंबई  - कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसक घटनांना गुजरातमधील आ. जिग्नेश मेवाणी आणि जेएनयुमधील विद्यार्थी नेते उमर खालिद कारणीभूत असल्याचा ठपका राज्य सरकारने ठेवला असून तसा अहवाल केंद्र सरकारला पाठविण्यात आल्याचे समजते.१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा परिसरात झालेला हिंसाचार आणि बुधवारच्या महाराष्टÑ बंद दरम्यान झालेल्या हिंसक घटनांबाबत राज्य सरकारने गुरुवारी केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल पाठविला आहे. ३१ डिसेंबर रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत आ. जिग्नेश मेवाणी आणि जेएनयुमधील विद्यार्थी नेते उमर खालिद यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणांमुळे राज्यातील वातावरण बिघडले. त्यामुळे आता मेवाणींच्या राज्यातील कार्यक्रमांवर बंदी आणण्यात येत आहे, असे अहवालात नमुद केल्याचे सुत्रांनी सांगितले.शिवाय, वढू (बुद्रुक) येथे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घटना घडली तेव्हाच स्थानिक पातळीवर पुरेशी काळजी घ्यायला हवी होती; पण ती घेतली गेली नाही. नंतरच्या काळात राज्याबाहेरील व्यक्तींनी येऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एका माध्यमाच्या कार्यक्रमात म्हटले होते. तोच संदर्भ गुरुवारी पाठविण्यात आलेल्या अहवालात असून मेवाणी आणि खालिद यांनी काय भाषण केले, त्यांना कोणी बोलावले असे सगळे संदर्भ असल्याचे समजते.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावJignesh Mevaniजिग्नेश मेवानीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार