शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

Maratha Reservation: ‘मराठा आरक्षणाचा वटहुकूम आजही काढता येईल, पण...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 06:05 IST

मनात आणले तर मराठा आरक्षणासाठी आज वटहुकूम काढता येईल. पण ते न्यायालयात टिकणार नाही. त्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागणार असून, राज्य सरकार त्या पूर्ण करेल.

मुंबई : मनात आणले तर मराठा आरक्षणासाठी आज वटहुकूम काढता येईल. पण ते न्यायालयात टिकणार नाही. त्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागणार असून, राज्य सरकार त्या पूर्ण करेल. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर महिनाभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढू, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केला.‘छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांनीच मराठा समाजाला प्रथम आरक्षण दिले. स्वातंत्र्योत्तर काळात ते रद्द झाले व आरक्षण देणारा कायदा आमच्या सरकारने केला, मात्र न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार प्रामाणिकपणे काम करीत आहे. आरक्षणासाठी जाळपोळ व तरुणांच्या आत्महत्या व्यथित करणाऱ्या आहेत.शिवस्मारक सर्वात उंचअरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक जगातील सर्वात उंच स्मारक असेल, असे सांगतानाच मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपतींची उंची इतकी मोठी आहे, की पुतळ्याच्या उंचीने ती मोजली जाऊ शकत नाही.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस