शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

Maratha Kranti Morcha: फडणवीस सरकार आलं अन् मराठा आरक्षण कोर्टात गेलं: नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 15:41 IST

Marartha Reservation: काँग्रेस सरकारच्या काळात मराठ्यांना आरक्षण लागू झालं होतं.

मुंबईः काँग्रेस सरकारच्या काळात मराठ्यांना आरक्षण लागू झालं होतं. विद्यार्थ्यांना आरक्षणातून महाविद्यालयात प्रवेशही मिळत होता. परंतु फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर आरक्षण बंद करण्यात आलं, असं नारायण राणे म्हणाले आहे. राणे समितीनं आरक्षणाबाबतच्या सर्व अडचणी दूर केल्या होत्या. त्यामुळेच काँग्रेसच्या काळात आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात आली होती. सरकार बदलल्यानंतर काही अडचणी आल्या आणि कोर्टाकडून हे आरक्षण रद्द करण्यात आले. सरकारने आरक्षणासंदर्भात चुका काढून मराठा समाजाची दिशाभूल करू नये. सर्वतोपरी प्रयत्न करून न्यायालयात योग्य कागदपत्रे सादर करून मराठ्यांना आरक्षण द्यावं, असेही राणे म्हणाले आहेत. तामिळनाडूच्या धर्तीवर कलम 16 आणि 17 प्रमाणे आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यातील मराठे तरुण पोलिसांचा मार खातायत हे मला पाहवत नव्हतं. जाळपोळ आणि तोडफोडीमुळे राज्याचं नुकसान होत आहे. मुख्यमंत्री तातडीनं आरक्षण देऊ शकतात. मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी मध्यस्थी करत आहे. सामाजिक, शैक्षणिक मागसलेपणाचा सर्व्हे करून आरक्षण राणे समितीनं दिलं होतं. आंदोलकांनी तुटेपर्यंत दोरी खेचू नये. सरकार आरक्षण द्यायला सक्षम आहे. आंदोलन थांबल्यास सरकार आरक्षण देण्यास तयार आहे. महाराष्ट्रातील हिंसाचार रोखण्याचा मी प्रयत्न करत आहे. हिंसक आंदोलन थांबावं ही सरकारची इच्छा आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा