शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

“आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या, गाजर दाखवू नका, उपोषण सोडताना जे ठरले ते...”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 11:54 IST

Manoj Jarange Patil On Maratha Reservation: मनुष्यबळ वाढवा, २४ डिसेंबरच्या आत अहवाल देऊन आरक्षण द्या, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil On Maratha Reservation: स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून नोंदी शोधण्याच्या कामाला गती द्यावी अशी विनंती आहे. उपोषण सोडताना जे ठरले होते त्याबाबत अजून सरकारने Time Bond दिला नाही, तो तातडीने द्यावा. मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या, उगाच गाजर दाखवू नका. ओबीसीमध्ये आमचे आरक्षण आहे ते आम्हाला मिळावे. त्यामुळे ते आम्हाला कमी मिळेल असे वाटत नाही. ठरल्याप्रमाणे Time Bond तातडीने द्यावा. मनुष्यबळ वाढवा २४ डिसेंबरच्या आत अहवाल देऊन आरक्षण द्या, नाहीतर जड जाईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

मीडियाशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्याव यावर ठाम आहोत. आम्हाला गाजर दाखवू नका. मुख्यमंत्र्यांनी, लिखित ठरलय तसा टाईमबाँड द्यावा. EWS मध्ये मराठा समाजाला ८.३० टक्के आरक्षण मिळू शकते. तेच OBC मध्ये फक्त ३.५० टक्के आरक्षण मिळेल. म्हणजे ओबीसीमध्ये आरक्षणाचा लाभ कमी होईल, याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले. यासंदर्भात मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला. 

मराठा समाजाला सरकट आरक्षण द्यावे ही मागणी आहे

या प्रश्नावर उत्तर देताना, ओबीसीत लाभ कमी होणार असे नाही. आमचे पूर्वीपासून, आमचे गिळलेले आहे, ते बाहेर काढायचे आहे. मराठा समाज ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या मुलांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. काही कमी होणार नाही. आरक्षण कमी मिळणार नाही. ओबीसीत नोंदी सापडतील, त्याप्रमाणे मराठा समाजाला सरकट आरक्षण द्यावे ही मागणी आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, सरकारबाबत मी सॉफ्ट नाही. आम्हाला OBC मध्ये घ्या आणि तुम्ही ७५ चे ९० टक्के आरक्षण करा. काही अडचण नाही. सरकारने नोंदी शोधण्यात निधी कमी पडू देऊ नये. तातडीने वर्ग करावे, नसता आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल. खोटी फसवणूक मराठा समाज सहन करणार नाही. सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, उगाच काही ओबीसी नेत्यांचे लाड करू नये, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण