शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

"दुरुस्त करायची वेळ आलीय! १० मार्चनंतर राज्य सरकारमध्ये मोठे बदल निश्चित"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 10:40 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानानंतर चर्चांना उधाण

भंडारा: ठाकरे सरकार सत्तेत येऊन सत्तेत येऊन अडीच वर्षे होत आली आहेत. सरकार पडण्याच्या तारखा भाजप नेत्यांकडून वारंवार देण्यात आल्या. मात्र त्याचा काही परिणाम दिसला नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकताच १० मार्चचा नवा मुहूर्त दिला. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीदेखील १० मार्चचा उल्लेख केला आहे. १० मार्चनंतर राज्य सरकारमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील, असं पटोलेंनी सांगितलं. ते भंडाऱ्यात बोलत होते.

सध्या ५ राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यांचे निकाल १० मार्चला जाहीर होतील. १० मार्चनंतर राज्य सरकारमध्ये निश्चितपणे मोठे बदल पाहायला मिळतील, असं नाना पटोले म्हणाले. 'सध्या निवडणुका सुरू आहेत. माझं सोनिया गांधी आणि राहुल गांधींशी बोलणं झालंय. १० मार्चपर्यंत संधी द्या. जे काही चाललंय आपल्या या सरकारमध्ये यालाही दुरुस्त करायची वेळ आपल्या हाती आहे. सरकारमध्ये आपले १२ मंत्री आहेत,' असं नाना पटोले पुढे म्हणाले.

नाना पटोलेंच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. १० मार्चनंतर मंत्रिमंडळात खांदेपालट पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कामगिरी समाधानकारक नसलेल्या मंत्र्यांना नारळ देऊन त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. आता सरकारमध्ये नेमके कोणते बदल होणार, काँग्रेस कोणत्या मंत्र्याला डच्चू देणार, कोणाला संधी मिळणार याबद्दल उत्सुकता आहे.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस