शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Vidhan Sabha 2019 : आमच्याकडे पूर्वी खतावणी करणारे लोक होते; पवारांची फडणवीसांवर उपरोधिक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 06:38 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - पूर्वीच्या काळात आमच्या घरात खतावणी लिहिणारे असायचे, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी येथे केली़

उस्मानाबाद : मुख्यमंत्री म्हणत आहेत, मी पाच वर्षांतील कामांचा हिशेब द्यायला निघालोय. हिशेब लिहिणे चांगलीच गोष्ट आहे... पूर्वीच्या काळात आमच्या घरात खतावणी लिहिणारे असायचे, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी येथे केली़माजी मंत्री डॉ़ पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केला़ त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची घडी पुन्हा बसविण्यासाठी शरद पवार यांनी उस्मानाबादमध्ये पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी बोलताना पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षांतर केलेल्या नेत्यांवर सडकून टीका केली.मुख्यमंत्री हिशेब लिहून झाल्यावर तो जनतेला सांगायचे सोडून ९० टक्के भाषण माझ्यावरच करतात़ पवारांनी काय केले ते सांगा म्हणतात़ यंदा राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली़ बेरोजगारी वाढली, अनेकांच्या नोकºया गेल्या; याचा हिशेब कोण देणार, असा सवाल पवार यांनी केला. मी आताच्या नेत्यांसारखे पक्षांतर कधी केले नाही़ उलट मी स्वत: नवीनपक्ष काढले. पक्षांतर करणाऱ्यांनी किमान एवढे तरी करून दाखवायचे होते़ विकासासाठी नव्हे तर ईडी आणि सेबीच्या भीतीने ते लोक पळत आहेत. ४० वर्षांपेक्षा जास्त काळ ज्यांना सत्तेत बसविले त्यांना आपल्या भागाचा विकास करून घेता आला नाही़ त्यांना आम्ही सन्मान दिला़ पहिल्या रांगेत बसविले़ आता ते अशा ठिकाणी गेलेत जिथे बस म्हटले की बसावे लागते़ स्वत:ला सिंह म्हणवून घेणारे देखील शहांच्या दर्शनाला गेले, असा टोला त्यांनी राणाजगजितसिंह यांना लगावला.।राष्टÑवादीच्या सभेत मनसेचे गाणे!सोलापूर येथेही शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी कार्यक्रमस्थळी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आधारित ‘तुमच्या राजाला साथ द्या हे ’ हे गाणे लावण्यात आले होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019