शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आत्महत्येचे ‘महा’राष्ट्र! धक्कादायक आकडेवारी आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 08:00 IST

Maharashtra: देशात २०२१ मध्ये १,६४,०३३ एकूण आत्महत्या झाल्या असून,  त्यात २०२० च्या तुलनेत ७.२% वाढ झाली आहे. त्यातही महाराष्ट्र टॉपर आहे. देशाच्या एकूण संख्येच्या एकट्या महाराष्ट्राचा वाटा १३.५% (२२,२०७) आहे.

नवी दिल्ली : देशात २०२१ मध्ये १,६४,०३३ एकूण आत्महत्या झाल्या असून,  त्यात २०२० च्या तुलनेत ७.२% वाढ झाली आहे. त्यातही महाराष्ट्र टॉपर आहे. देशाच्या एकूण संख्येच्या एकट्या महाराष्ट्राचा वाटा १३.५% (२२,२०७) आहे. त्यानंतर तमिळनाडू (११.५%) तर मध्ये प्रदेश (९.१%) यांचा नंबर लागतो. यात कोणाचे किती प्रमाण आणि त्यातही आत्महत्येचे प्रामुख्याने कारण काय जाणून घेऊ या... 

आत्महत्या करणाऱ्यांमध्ये कोणाचे किती प्रमाण? रोजंदार २५.६% गृहिणी १४.१% व्यावसायिक १२.३% नोकरदार ९.७% बेरोजगार ८.४% विद्यार्थी ८.०% शेतीशी निगडित ६.६% निवृत्तीधारक ०.९% इतर १४.४ 

आत्महत्येची कारणे कोणती? कौटुंबिक समस्या     ३३.२% आजार     १८.६% व्यसनाधीनता     ६.४% वैवाहिक समस्या     ४.८% प्रेमसंबंध     ४.६ कर्जबाजारीपणा     ३.९% बेरोजगारी     २.२% करिअर समस्या     १.६% नजीकच्या व्यक्तीचा मृत्यू     १.२% गरिबी     १.१% मालमत्ता प्रकरण     १.१% परीक्षेत नापास होणे        १%समाजात बदनाम झाल्याने     ०.५% संशयास्पद नातेसंबंध     ०.४% वंध्यत्व     ०.२% माहीत नाही     ९.७% इतर कारणे     ९.२% 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र