शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

आत्महत्येचे ‘महा’राष्ट्र! धक्कादायक आकडेवारी आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 08:00 IST

Maharashtra: देशात २०२१ मध्ये १,६४,०३३ एकूण आत्महत्या झाल्या असून,  त्यात २०२० च्या तुलनेत ७.२% वाढ झाली आहे. त्यातही महाराष्ट्र टॉपर आहे. देशाच्या एकूण संख्येच्या एकट्या महाराष्ट्राचा वाटा १३.५% (२२,२०७) आहे.

नवी दिल्ली : देशात २०२१ मध्ये १,६४,०३३ एकूण आत्महत्या झाल्या असून,  त्यात २०२० च्या तुलनेत ७.२% वाढ झाली आहे. त्यातही महाराष्ट्र टॉपर आहे. देशाच्या एकूण संख्येच्या एकट्या महाराष्ट्राचा वाटा १३.५% (२२,२०७) आहे. त्यानंतर तमिळनाडू (११.५%) तर मध्ये प्रदेश (९.१%) यांचा नंबर लागतो. यात कोणाचे किती प्रमाण आणि त्यातही आत्महत्येचे प्रामुख्याने कारण काय जाणून घेऊ या... 

आत्महत्या करणाऱ्यांमध्ये कोणाचे किती प्रमाण? रोजंदार २५.६% गृहिणी १४.१% व्यावसायिक १२.३% नोकरदार ९.७% बेरोजगार ८.४% विद्यार्थी ८.०% शेतीशी निगडित ६.६% निवृत्तीधारक ०.९% इतर १४.४ 

आत्महत्येची कारणे कोणती? कौटुंबिक समस्या     ३३.२% आजार     १८.६% व्यसनाधीनता     ६.४% वैवाहिक समस्या     ४.८% प्रेमसंबंध     ४.६ कर्जबाजारीपणा     ३.९% बेरोजगारी     २.२% करिअर समस्या     १.६% नजीकच्या व्यक्तीचा मृत्यू     १.२% गरिबी     १.१% मालमत्ता प्रकरण     १.१% परीक्षेत नापास होणे        १%समाजात बदनाम झाल्याने     ०.५% संशयास्पद नातेसंबंध     ०.४% वंध्यत्व     ०.२% माहीत नाही     ९.७% इतर कारणे     ९.२% 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र