शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: निव्वळ भूलथापा! उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये फोनवर चर्चा नाही, शिवसेनेचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 12:04 IST

सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता अशा बातम्या काही माध्यमांमध्ये चालवण्यात येत आहेत.

मुंबई-

सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता अशा बातम्या काही माध्यमांमध्ये चालवण्यात येत आहेत. या वृत्तामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण शिवसेनेकडून देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना फोन केल्याच्या बातम्या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव ठाकरे जे बोलतात ते खुलेआम बोलतात कृपया कुणीही गैरसमज करून घेऊ नये आणि अफवा पसरवू नये, असं एका शिवसेना नेत्यानं स्पष्ट केलं आहे. 

पुढील ४८ तासांत काय घडणार?; राज्यात राजकीय घडामोडींना वेग, BJP खासदाराचे संकेत

सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दोन वेळा फोन केला होता, अशी माहिती माध्यमांमध्ये दिली जात होती. ज्या दिवशी एकनाथ शिंदे आणि इतर आमदार सूरतला रवाना झाले त्या दिवशी म्हणजेच २१ जून रोजी ठाकरे-फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचा दावा केला जात होता. त्यानंतर आणखी एकदा दोघांमध्ये फोनवरुन चर्चा झाली असाही दावा करण्यात येत आहे. पण यात वृत्तामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं शिवसेना नेत्यानं स्पष्ट केलं आहे.

आम्ही 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत- मुनगंटीवार"राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. पण सध्या आम्ही वेट अँड वॉचच्याच भूमिकेत आहोत. आम्हाला एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्हीही कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही", असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. 

२० हून अधिक आमदार संपर्कात- अनिल देसाईशिवसेना नेते अनिल देसाई यांनी एकनाथ शिंदे गटातील २० हून अधिक आमदार आजही आमच्या संपर्कात आहेत. ते मुंबईत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याच पाठिशी उभे राहतील, असा विश्वास व्यक्त केला. यानंतर शिंदे गटात खळबळ उडाली आहे. देसाई यांच्यानंतर संजय राऊत यांनीही आज प्रसार माध्यमांशी बोलताना आम्ही आजही गुवाहटीमधील काही आमदारंना बंडखोर मानत नाही. ते मुंबईत परतल्यावर सरकारच्या पाठिशी उभे राहतील, असा दावा संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे