शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

महिला, तरुणी बेपत्ता होण्यात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 12:27 IST

2016 पासून 2018 पर्यंतेची आकडेवारी पहिली तर महाराष्ट्रात महिलांची बेपत्ता होण्याची नोंद सर्वाधिक आहे.

मुंबई : राज्यात चार दिवसात जळीतकांडाच्या तीन घटना समोर आल्याने महाराष्ट्रातीलमहिला सुरक्षित आहे का ? असा प्रश्न पडत आहे. त्यातच आता महिला, तरुणी बेपत्ता होण्यात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक असल्याचे स्पष्ट झाले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्डचा ब्युरोचा अहवालानुसार देशात सर्वाधिक महिला बेपत्ता झाल्याची नोंद महाराष्ट्रात झाली असल्याचे समोर आले आहे.

एबीपी माझाने दिलेल्या बातमीनुसार, नॅशनल क्राईम रेकॉर्डचा ब्युरोचा 2016-17 आणि 2018 च्या अहवालानुसार बेपत्ता झालेल्या मुली, महिलांच्या यादीत महाराष्ट्र राज्याचा पहिला क्रमांक लागलाय. तर महाराष्ट्र पाठोपाठ मध्यप्रदेशातून सर्वाधिक महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण असल्याचे समोर आले आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो हे देशभरातील राज्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची नोंदणी करत असतो. त्यांनी दाखल केलेल्या नोदंणीनुसार 2016 पासून 2018 पर्यंतेची आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रात महिलांची बेपत्ता होण्याची नोंद सर्वाधिक आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्डचा ब्युरोच्या आकडेवारी नुसार महाराष्ट्रात 2016 मध्ये 24 हजार 937 मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची नोंद आहे. तर 2017 ला 28 हजार 133 मुली आणि महिला बेपत्ता झाल्या. तर 2018 साली 31 हजार 299 महिला व मुली गायब झाले आहे. त्यामुळे वरील या तीन वर्षात 84 हजार 369 महिला आणि मुली बेपत्ता आहे.