शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

सर्वोच्च न्यायालयात तातडीने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुनावणीत घ्या, तज्ज्ञ समिती सदस्यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 12:01 IST

प्रत्येक तीन महिन्यांना बैठक घेण्याचा निर्णय

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयातमहाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची शेवटची सुनावणी सन २०१७ साली झाली होती. त्यानंतर सुनावणी झालेली नाही. यामुळे तातडीने सर्वोच्च न्यायालयात हा खटला सुनावणीसाठी येण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पाठपुरावा करावा, अशी मागणी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न तज्ज्ञ समिती सदस्य सदस्य दिनेश ओऊळकर, ॲड. महेश बिर्जे यांनी बुधवारी मंत्रालयात आयोजित तज्ज्ञ समितीच्या बैठकीत केली. तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने अध्यक्षस्थानी होते. यावेळी तज्ज्ञ समितीची बैठक दर तीन महिन्यांनी नियमित घेण्याचाही निर्णय झाला.ओऊळकर, ॲड. बिर्जे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाचा खटला २००४ मध्ये दाखल झाला. सन २०१७ मध्ये सुनावणी झाली. त्यानंतर खटल्याची सुनावणी झालेली नाही. या खटल्यात महाराष्ट्राची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांच्याशी चर्चा करून खटला चालवावा.दरम्यान, बैठकीत चर्चा झाल्यानंतर सीमाभागातील नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक घेणे, मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे समस्या सोडवण्यासाठी विनंती करणे, असेही ठरले.सीमाभागातील मुलांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नांवर तसेच उच्च तंत्रशिक्षण महाविद्यालयांना मिळणाऱ्या अनुदानाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, समितीचे सह अध्यक्ष धनंजय महाडिक, ॲड. शिवाजीराव जाधव, ॲड. संतोष काकडे, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा उपस्थित होत्या.