शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

त्रिशंकू म्हणजे एकमेकांवर सतत शंका घेणारे सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 05:23 IST

हिवाळी अधिवेशन : देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत बोचरी टीका

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रचंड परस्पर विसंगती असलेले हे तीन पक्षांचे सरकार आहे. या सरकारमध्ये ‘त्रिशंकू’चा नवा अर्थ कळला. त्रिशंकू म्हणजे एकमेकांवर सतत शंका घेणारे सरकार, अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत ते बोलत होते.

‘मी पुन्हा येईन’ असे म्हणालो होतो आणि युतीला स्पष्ट बहुमतही मिळाले होते. आमच्यासोबत मते मागणारे निघून गेले, चूक त्यांची होती असे सांगत फडणवीस यांनी,कुछ पन्ने क्या फटेजिंदगी की किताब केजमाने ने समझादौर हमारा खतम हो गया।

असा शेर सुनावला. हे सरकार हे राजकीय स्वार्थापोटी बनलेले असून, त्यास जनादेश मिळालेला नाही. राजकीय हाराकिरीने आलेले सरकार आहे. जनतेच्या मनातील सरकार नाही. बाळासाहेबांना सेनेचा मुख्यमंत्री करण्याचा शब्द देताना, तो काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या मदतीने करण्याचा दिला होता काय? शिवसेनेने चुका केल्या, तर त्याच्यामागे तत्त्वज्ञान उभे करण्याचा प्रयत्न करू नये, असा चिमटाही फडणवीस यांनी काढला. ते म्हणाले की, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाळावे. सरकार टिकेल की नाही, या भीतीने तर विस्तार टळत नाही ना? नागरिकत्व कायदा हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारसरणीशी विसंगत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. सावरकरांची अखंड हिंदुस्तानची भूमिका यांना (काँग्रेस) मान्य आहे का?

पाच वर्षांत दिले ११ हजार कोटी रुपयेडॉ. मनमोहनसिंग सरकारच्या काळात महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे २६ हजार ८०० कोटी रुपयांची मागणी केली होती आणि ३,७८९ कोटी रुपये मिळाले होते. आमच्या सरकारच्या काळात गेल्या पाच वर्षांत २५ हजार कोटी रुपयांची मागणी केली आणि ११ हजार कोटी रुपये राज्याला मिळाले, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी