शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: रामदास आठवलेंचा सूर अचानक बदलला; मुख्यमंत्रिपदासाठी सुचवला नवा फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 06:24 IST

शिवसेनेने दुर्लक्ष केल्यानंतर आठवलेंनी दुसऱ्या पक्षाकडे मोर्चा वळवला

मुंबई : मुख्यमंत्री पद मिळणार नसेल तर काँग्रेसने सेना आणि राष्ट्रवादीच्या नव्या आघाडीला पाठिंबा देऊ नये, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत शिवसेना आणि भाजपने एकत्र यावे यासाठी आठवले स्वत:च मध्यस्थीसाठी पुढाकार घेत विविध फॉर्म्युले देत होते. सेनेने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर आता त्यांनी काँग्रेसकडे मोर्चा वळविला आहे.शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नव्या आघाडीचे सरकार स्थापन होत असताना मुख्यमंत्री पद शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाटून घेतले जाणार असल्याची चर्चा आहे. तर, काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद दिले जाणार आहे. त्यामुळे नव्या आघाडीला पाठिंबा देताना काँग्रेसने विचार करावा, असा सल्ला आठवले यांनी दिला. या वेळी नव्या आघाडीचा फॉर्म्युलाही त्यांनी सुचविला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आघाडीत शिवसेनेला दोन वर्षे मुख्यमंत्री पद द्यावे. उरलेल्या तीन वर्षांपैकी दीड वर्ष राष्ट्रवादी आणि दीड वर्ष काँग्रेसने घ्यावे. त्यासाठी काँग्रेसने आग्रही राहावे.काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. अनेक अडचणींचा सामना करीत त्यांनी सेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा करण्यास मागे हटू नये; मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर नव्या आघाडीला काँग्रेसने पाठिंबा देऊ नये, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ramdas Athawaleरामदास आठवलेcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना