शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Coronavirus: कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी; न्यायालयाकडून राज्य सरकारचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 05:36 IST

Coronavirus In Maharashtra : उच्च न्यायालयाने या सर्व जनहित याचिका सोमवारी निकाली काढल्या. त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारसंदर्भात कौतुकोद्गार काढले. 

कोरोना स्थितीशी महाराष्ट्र सरकारने यशस्वीपणे सामना केला आहे. ही परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी आहे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कौतुक केले. पहिल्या लाटेवेळी केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाला कोरोना व्यवस्थापनासंबंधित निर्देश देण्यात यावेत, यासाठी उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतल्याने, आता या याचिकांत निर्देश किंवा आदेश देण्यासारखे काही राहिले नसल्याने उच्च न्यायालयाने या सर्व जनहित याचिका सोमवारी निकाली काढल्या. त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारसंदर्भात कौतुकोद्गार काढले. 

कोरोनाशी संबंधित परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी होता, असे आम्ही ठामपणे म्हणू शकतो. कारण अनेक राज्यांत उच्च न्यायालयाचा प्रत्यक्ष कारभार सुरू झालेला नाही. मात्र, महाराष्ट्रात कोरोना काळातही उच्च न्यायालय सुटी न घेता सुरू होते. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने हे साध्य झाले. मुंबई उच्च न्यायालय

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMahavikas Aghadiमहाविकास आघाडीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या