शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

Maharashtra Election 2019: 'राज ठाकरेंना नडतोय 'राजकीय आळशीपणा', पवारांसारखं फिरावं लागेल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 16:52 IST

दीपक पवार यांनी राज ठाकरेंच्या राजकारणाचे परखड विश्लेषण केले आहे

मुंबई - मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक दीपक पवार यांची राज ठाकरेंच्या अपयशाच विश्लेषण करतान राजकीय आळशीपणा हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. सन 2006 मध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. या पक्षाकडून महाराष्ट्राला खूप मोठ्या अपेक्षा होत्या, पहिल्याच सभेत मला शेतकऱ्याने जीन्स घातलेलं पाहायचंय, असे राज यांनी म्हटले होते. त्यानंतर, 2009 मध्ये पहिल्याच विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेचे 13 आमदार निवडूण आले. पण, ते यश राज यांना टिकवता न आल्याचे पवार यांनी म्हटले. तसेच, राज ठाकरेंच्या एकतर्फी प्रेमातूनही त्यांना फटका बसल्याचं प्राध्यापक पवार यांनी म्हटलं.

दीपक पवार यांनी राज ठाकरेंच्या राजकारणाचे परखड विश्लेषण केले आहे. राज यांनी शरद पवारांचा आदर्श ठेवून परीश्रम करण्याची गरज असल्याचे सांगतानाच मराठीच्या विकासासाठी राज यांनी काय केले, किती कष्ट घेतले आणि त्यांच्या आमदारांनी 2014 पूर्वी विधानसभेत किती प्रश्न मराठीसंदर्भात उपस्थित केले? असा प्रश्नही शोधण्याची गरज असल्याचे पवार यांनी म्हटले. शरद पवारांसारखा माणूस वयाच्या 89 व्या वर्षी एका दिवसात 3 ते 4 सभा घेतो. पण, वयाच्या 50 मध्ये असलेले राज ठाकरे हे निवडणूक काळात केवळ 10-12 सभांचं नियोजन करतात. राज यांचं हे काम म्हणजे राजकीय आळशीपणाचं उदाहरण आहे. राज ठाकरेंना शरद पवारांनीच यापूर्वी टोमणा मारला होता. राजकारण करायचं झालं तर लवकर उठावं लागतं आणि उशिरापर्यंत जागावं लागतं, याचीही आठवण पवार यांनी करुन दिली. 

शरद पवार हे सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत प्रचारसभा आणि निवडणूक प्रचारांमध्ये गुंतला असेल, तर तुलनेनं तरुण पिढीतल्या राज ठाकरेंनी अजून कष्ट केले पाहिजेत, असेही पवार यांनी म्हटलं.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवार