शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

Maharashtra Election 2019: ... तर उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू आले नसते का, अजित पवारांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 09:37 IST

Maharashtra Election 2019: अजित पवारांनी अचानक राजीनामा दिल्याने राज्यात खळबळ उडाली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांच्या भावनिक झाल्यावरुन, त्यांच्या अश्रूवरुन उद्धव ठाकरेंन त्यांना लक्ष्य केलं होतं. अजित पवारांचे अश्रू हे कर्माचे आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. याबाबतचा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना पवारांच्या जागी बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू आले नसते का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. ईडीकडून शरद पवारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिखर बँक घोटाळ्यातील तरतुदीनुसार हा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकणी अजित पवारांनी खुलासा केला आहे.

अजित पवारांनी अचानक राजीनामा दिल्याने राज्यात खळबळ उडाली होती. त्यामुळे हा राजीनामा भावनिक होऊन दिला होता का, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, 'राजीनाम्याचा निर्णय हा भावनिक होऊन घेतला नव्हता. केवळ पत्रकार परिषदेत मी काही क्षण भावनिक झालो होतो, मी ते कंट्रोल करायचा प्रयत्न केला, पण मला कंट्रोल झालं नाही. त्यामुळे, मी राजीनाम्याचा निर्णय खूप विचाराअंती घेतला होता, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. 

तसेच, माझे वडिल वारल्यानंतर माझ्या वडिलांच्या जागी मी शरद पवारांना पाहतोय. उद्धव ठाकरेंना काय बोलावं हे त्यांचा अधिकार आहे. गेल्या 5 वर्षात त्यांनी काय केलं, याच उत्तर त्यांच्याकडे नाही. त्यामुळे ते आमच्या अश्रूवर बोलतात. उद्धव ठाकरेंनी एकदा परदेशातून मासे आणले होते, दुर्दैवाने ते मासे मेले. मग, हे महाराज दोन दिवस घराबाहेरच पडले नाहीत, कारण मासे मेले मासे मेले असं करत. तुम्हाला मासे मेले तर दु:ख होतंय. मग आमचं ब्लड रिलेशन आहे. मग दु:ख होणारच. समजा, बाळासाहेब असते आणि त्यांच्याबाबतीत असे काही घडले असते, तर उद्धव ठाकरेंच्या डोळ्यातून पाणी आलं नसतं का? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवारAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019