शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

Maharashtra election 2019: भाजपा सरकारला उद्योगपतींची काळजी; शेतकऱ्यांची नाही: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 22:05 IST

Maharashtra election 2019: भाजपाने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचं आश्वासन भाजपा सरकारने दिलं होतं.

मुंबई: भाजपाने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचं आश्वासन भाजपा सरकारने दिलं होतं. मात्र सत्तेत येताच केवळ ३१% शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेली, मग बाकी ६९% शेतकऱ्यांचा विचार हे सरकार कधी करणार? याचे उत्तर देण्याची ताकद या सरकारमध्ये नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाशिममध्ये प्रचारानिमित्त आयोजित केलेल्या सभेत केलं आहे.

शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची या सरकारची इच्छा नाही. मात्र देशाचे अर्थमंत्री ८० हजार कोटींची गुंतवणूक कॉर्पोरेट क्षेत्रात करण्याचा निर्णय घेतात. याचा अर्थ या सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही, फक्त उद्योगपतींची काळजी असल्याचे सांगत भाजपा सरकारवर निशाणा साधाला आहे.

उत्तर प्रदेशमधील भाजपा नेत्याने एका मुलीवर अत्याचार केला. भाजपा सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेऊन आम्ही सत्तेत आलो असे भाजपा सरकार सांगते, मग हे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठिशी कशी घालते? असा प्रश्न देखील शरद पवारांनी यावेळी उपस्थित केला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष प्रचाराला लागले असताना शरद पवारांनी वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघातील उमेदवार प्रकाश डहाके रिसोड (वाशिम) येथील काँग्रेसचे उमेदवार अमित झनक आणि वाशिमच्या उमेदवार रजनी राठोड यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत उपस्थितांना संबोधित केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा