शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

राज्यात उद्योगांसाठी महापरवाना - सुभाष देसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 07:05 IST

गुंतवणूकदारांना तातडीने ‘महापरवाना’ देण्याचा निर्णय याच अनुषंगाने घेतल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी जाहीर केले.

औरंगाबाद : जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांनी कोरोनामुळे आता भारताकडो मोर्चा वळविण्यास सुरुवात केली असून, राज्यात लवकरच मोठी गुंतवणूक होईल. विशेषत: डीएमआयसीअंतर्गत असलेल्या आॅरिक सिटीमध्ये परकीय गुंतवणूकदारांना सवलती असतील. गुंतवणूकदारांना तातडीने ‘महापरवाना’ देण्याचा निर्णय याच अनुषंगाने घेतल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी जाहीर केले.कोरोना प्रादुर्भाव आणि उपाययोजना या अनुषंगाने देसाईयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज्याचा उद्योग विभाग अमेरिका, जर्मनी, जपान, तैवान येथील उद्योजकांशी बोलणी आणि वाटाघाटी करीत आहे. त्यांच्यासोबत दोन बैठका झाल्या आहेत. ते उद्योग जाऊ नयेत यासाठी सवलती देण्यात येणार आहेत. सर्व सुविधांसह ४० हजार हेक्टर जमीन राज्यात उपलब्ध आहे. सध्या गुंंतवणूकदारांचे नाव जाहीर करणे योग्य नाही; परंतु परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येईल.राज्यात ६४ हजार, ४९३ पैकी३४, ८२१ उद्योग सुरू झाले असून, ९ लाख, १७ हजार कामगार कामावर येत आहेत. कामगारांची काळजी घ्यावी, असे आवाहनही देसाई यांनी केले.कामगार ब्युरोची स्थापनाकोरोनामुळे कामगार, मजुरांनी मोठ्या संख्येने स्थलांतर केले असून रिक्त जागांची मोठी पोकळी स्थानिक भूमिपुत्रांनी भरून काढावी. कुशल आणि अकुशल कामगार उद्योगांना मिळावेत, यासाठी उद्योग आणि कामगार विभाग मिळून कामगार ब्युरोची स्थापना करीत आहेत. यातून उद्योगांना आठवड्यात कामगारांचा पुरवठा केला जाईल. असे उद्योगमंत्री देसाई म्हणाले.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार