शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

Jitendra Awhad: मोठी बातमी! राज्यातील सर्व कोरोना निर्बंध हटवले; गुढीपाडवा, रमजान, आंबेडकर जयंती जोरात साजरी करा, आव्हाडांचं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 17:24 IST

Jitendra Awhad राज्यात कोरोनामुळे लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध उठवण्यात आले असून गुढीपाडवा, रमजान आणि आंबेडकर जयंती जोरात साजरी करा असं ट्विट राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

मुंबई-

राज्यात कोरोनामुळे लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध उठवण्यात आले असून गुढीपाडवा, रमजान आणि आंबेडकर जयंती जोरात साजरी करा असं ट्विट राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी केलं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्याचा सर्वानुमते निर्णय झाल्याचं आव्हाडांनी म्हटलं आहे. 

राज्यात कोरोना परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. त्यामुळे निर्बंधांमध्ये शिथिलता द्यावी अशी मागणी अनेक स्तरांतून केली जात होती. तसंच सध्या सण-उत्सवांचा काळ सुरू होत असल्यानं यंदा तरी सण उत्साहात साजरे करायला मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. राज्यातील कोरोना निर्बंधांबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनामुळे लागू असलेले निर्बंध उठवण्याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. 

"आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले. गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा,  रमजान उत्साहात साजरा करा, बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा", असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. 

दरम्यान, राज्यातील कोरोना निर्बंध मागे घेण्यात आले असले तरी कोरोना प्रतिबंधक उपायांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. यात मास्क वापरणं ऐच्छिक असणार असल्याचाही निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे.

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडUddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस