शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

अपु-या विजेमुळे राज्यभरात बत्ती गुल!, भारनियमनाचे भयानक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 06:21 IST

महावितरण आणि महानिर्मितीमधील अधिका-यांची बेपर्वाई आणि वीज कंपन्यांच्या निष्काळजीमुळे राज्यावरील भारनियमनाचे संकट गडद झाले आहे.

कमल शर्मानागपूर : महावितरण आणि महानिर्मितीमधील अधिका-यांची बेपर्वाई आणि वीज कंपन्यांच्या निष्काळजीमुळे राज्यावरील भारनियमनाचे संकट गडद झाले आहे. नवी मुंबईसह ठाणे, नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक या मोठ्या शहरांनाही याचा फटका बसला आहे. वीज ‘सरप्लस’ असल्याचा दावा करणाºया महाराष्ट्रात ही परिस्थिती कशी निर्माण झाली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वीज उत्पादन केंद्रातील ३० पैकी १३ युनिट बंद पडले आहेत. यामध्ये पाच युनिट कोळशाच्या कमतरतेमुळे बंद आहेत तर इतर युनिट्सना अनेक दिवसांपासून तांत्रिक अडचणी आहेत. तांत्रिक त्रुटी २४ तासांत दूर करणे आवश्यक असताना अधिकाºयांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. वीज वितरण कंपनी महावितरणने वीजहानीनुसार नवीन ग्रुपप्रमाणे भारनियमनाचे वेळापत्रक तयार केले आहे. जिथे जितकी वीजहानी असेल तिथे त्याप्रमाणे अधिक भारनियमन केले जाईल.

दिवाळीत २४ तास वीजदिवाळींच्या सुटीमुळे पाच दिवस बहुतांश उद्योग बंद राहतील. त्यामुळे विजेची मागणी कमी होईल व दिवाळीत सामान्यांसाठी २४ तास वीज उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले.अभियंत्यांना कोंडलेनाशिकमधील आडगाव परिसरात याच भारनियमनाविरुद्ध संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या दोन अधिकाºयांना अर्धा तास कोंडले.मंत्र्यांच्या दाव्याचे काय?राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात ‘सरप्लस’ वीज असल्याचा दावा केला होता. त्यानंतर थोड्याच दिवसांत भारनियमन सुरू झाले. आता ऊर्जामंत्र्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शुक्रवारी दुपारी २ वाजता माहिती दिली जाईल.कारण? कोळसा कमी, तोही ओला!महाजेनकोने केलेल्या दाव्यानुसार कोळशाच्या कमतरतेमुळे भारनियमन होत आहे. वीज केंद्रात कोळशाचा स्टॉक कमी असून तोसुद्धा ओला आहे. दरवर्षी पावसाळ्यात कोळसा ओला होत असतो. परंतु महाजेनकोने याबाबत सुरक्षेचे उपाय केलेले नाहीत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार