शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

अपु-या विजेमुळे राज्यभरात बत्ती गुल!, भारनियमनाचे भयानक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 06:21 IST

महावितरण आणि महानिर्मितीमधील अधिका-यांची बेपर्वाई आणि वीज कंपन्यांच्या निष्काळजीमुळे राज्यावरील भारनियमनाचे संकट गडद झाले आहे.

कमल शर्मानागपूर : महावितरण आणि महानिर्मितीमधील अधिका-यांची बेपर्वाई आणि वीज कंपन्यांच्या निष्काळजीमुळे राज्यावरील भारनियमनाचे संकट गडद झाले आहे. नवी मुंबईसह ठाणे, नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक या मोठ्या शहरांनाही याचा फटका बसला आहे. वीज ‘सरप्लस’ असल्याचा दावा करणाºया महाराष्ट्रात ही परिस्थिती कशी निर्माण झाली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वीज उत्पादन केंद्रातील ३० पैकी १३ युनिट बंद पडले आहेत. यामध्ये पाच युनिट कोळशाच्या कमतरतेमुळे बंद आहेत तर इतर युनिट्सना अनेक दिवसांपासून तांत्रिक अडचणी आहेत. तांत्रिक त्रुटी २४ तासांत दूर करणे आवश्यक असताना अधिकाºयांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. वीज वितरण कंपनी महावितरणने वीजहानीनुसार नवीन ग्रुपप्रमाणे भारनियमनाचे वेळापत्रक तयार केले आहे. जिथे जितकी वीजहानी असेल तिथे त्याप्रमाणे अधिक भारनियमन केले जाईल.

दिवाळीत २४ तास वीजदिवाळींच्या सुटीमुळे पाच दिवस बहुतांश उद्योग बंद राहतील. त्यामुळे विजेची मागणी कमी होईल व दिवाळीत सामान्यांसाठी २४ तास वीज उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले.अभियंत्यांना कोंडलेनाशिकमधील आडगाव परिसरात याच भारनियमनाविरुद्ध संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या दोन अधिकाºयांना अर्धा तास कोंडले.मंत्र्यांच्या दाव्याचे काय?राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात ‘सरप्लस’ वीज असल्याचा दावा केला होता. त्यानंतर थोड्याच दिवसांत भारनियमन सुरू झाले. आता ऊर्जामंत्र्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शुक्रवारी दुपारी २ वाजता माहिती दिली जाईल.कारण? कोळसा कमी, तोही ओला!महाजेनकोने केलेल्या दाव्यानुसार कोळशाच्या कमतरतेमुळे भारनियमन होत आहे. वीज केंद्रात कोळशाचा स्टॉक कमी असून तोसुद्धा ओला आहे. दरवर्षी पावसाळ्यात कोळसा ओला होत असतो. परंतु महाजेनकोने याबाबत सुरक्षेचे उपाय केलेले नाहीत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार