शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

अपु-या विजेमुळे राज्यभरात बत्ती गुल!, भारनियमनाचे भयानक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 06:21 IST

महावितरण आणि महानिर्मितीमधील अधिका-यांची बेपर्वाई आणि वीज कंपन्यांच्या निष्काळजीमुळे राज्यावरील भारनियमनाचे संकट गडद झाले आहे.

कमल शर्मानागपूर : महावितरण आणि महानिर्मितीमधील अधिका-यांची बेपर्वाई आणि वीज कंपन्यांच्या निष्काळजीमुळे राज्यावरील भारनियमनाचे संकट गडद झाले आहे. नवी मुंबईसह ठाणे, नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक या मोठ्या शहरांनाही याचा फटका बसला आहे. वीज ‘सरप्लस’ असल्याचा दावा करणाºया महाराष्ट्रात ही परिस्थिती कशी निर्माण झाली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वीज उत्पादन केंद्रातील ३० पैकी १३ युनिट बंद पडले आहेत. यामध्ये पाच युनिट कोळशाच्या कमतरतेमुळे बंद आहेत तर इतर युनिट्सना अनेक दिवसांपासून तांत्रिक अडचणी आहेत. तांत्रिक त्रुटी २४ तासांत दूर करणे आवश्यक असताना अधिकाºयांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. वीज वितरण कंपनी महावितरणने वीजहानीनुसार नवीन ग्रुपप्रमाणे भारनियमनाचे वेळापत्रक तयार केले आहे. जिथे जितकी वीजहानी असेल तिथे त्याप्रमाणे अधिक भारनियमन केले जाईल.

दिवाळीत २४ तास वीजदिवाळींच्या सुटीमुळे पाच दिवस बहुतांश उद्योग बंद राहतील. त्यामुळे विजेची मागणी कमी होईल व दिवाळीत सामान्यांसाठी २४ तास वीज उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले.अभियंत्यांना कोंडलेनाशिकमधील आडगाव परिसरात याच भारनियमनाविरुद्ध संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या दोन अधिकाºयांना अर्धा तास कोंडले.मंत्र्यांच्या दाव्याचे काय?राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात ‘सरप्लस’ वीज असल्याचा दावा केला होता. त्यानंतर थोड्याच दिवसांत भारनियमन सुरू झाले. आता ऊर्जामंत्र्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शुक्रवारी दुपारी २ वाजता माहिती दिली जाईल.कारण? कोळसा कमी, तोही ओला!महाजेनकोने केलेल्या दाव्यानुसार कोळशाच्या कमतरतेमुळे भारनियमन होत आहे. वीज केंद्रात कोळशाचा स्टॉक कमी असून तोसुद्धा ओला आहे. दरवर्षी पावसाळ्यात कोळसा ओला होत असतो. परंतु महाजेनकोने याबाबत सुरक्षेचे उपाय केलेले नाहीत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार