शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोरेगाव भीमा प्रकरण : ‘एल्गार’मधील भाषणांमुळे दंगल भडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 05:44 IST

पुण्यात आयोजित केलेल्या एल्गार परिषदेतील भाषणे जनसमुदायात प्रक्षोभ वाढविणारी होती. त्याची परिणती कोरेगाव भीमा हिंसाचारात झाल्याचे प्रतिज्ञापत्र पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांनी चौकशी आयोगाकडे शुक्रवारी सादर केले.

मुंबई  - पुण्यात आयोजित केलेल्या एल्गार परिषदेतील भाषणे जनसमुदायात प्रक्षोभ वाढविणारी होती. त्याची परिणती कोरेगाव भीमा हिंसाचारात झाल्याचे प्रतिज्ञापत्र पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांनी चौकशी आयोगाकडे शुक्रवारी सादर केले.कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने चौकशीसाठी अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रवींद्र सानेगांवकर (पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर) यांनी चौकशी आयोगात प्रतिज्ञापत्र सादर केले. सुरुवातीला या हिंसाचाराला समता हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांना जबाबदार ठरवून, त्यांच्यावर गुन्हा नोंदविणाºया पुणे पोलिसांनी भूमिकेत बदल करत, आता घटनेला एल्गार परिषदेतील प्रक्षोभक भाषणांना जबाबदार ठरविले आहे.देशात घटनेद्वारे प्रस्थापित लोकशाही शासन व्यवस्था हिंसेच्या जोरावर उलथवून टाकण्यासाठी देशव्यापी मोठे कट कारस्थान माओवादी संघटनेने आखले आहे. त्यांनी आखलेल्या पूर्वनियोजित कटाच्या अनुषंगाने या गुन्ह्यातील आरोपींचे कामकाज सुरू आहे. या संघटनेने व संघटनेच्या काही सदस्यांनी सदर गुन्ह्याचा कट केल्याचे दिसून येते आणि एल्गार परिषदेचे आयोजन म्हणजे, या कटाचाच एक भाग आहे, असे सानेगांवकर यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.बंदोबस्तासाठी पुरेसे पोलीसबळ होतेएल्गार परिषदेमधील वक्त्यांची भाषणे, वक्तव्य व इतर कार्यक्रम आक्षेपार्ह, भडक व प्रक्षोभक होते. त्यामुळे कायदा व सुव्यस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आणि त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले, असेही प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. कोरेगाव भीमामध्ये बंदोबस्तासाठी पुरेसे पोलीसबळ उपस्थित नव्हते, असे साक्षीदारांनी आयोगापुढे सांगितले. त्यांचा हा आरोप पोलिसांनी फेटाळला.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPoliceपोलिस