शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनीच पाठविला किसान रेल्वेने शेतमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 08:17 IST

रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने सांगितलेल्या शेतकºयांशी लोकमतने संपर्क साधल्यावर, आम्हाला उत्तर भारतातील बाजारपेठेची माहिती नाही.

योगेश बिडवई।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजीपाला, फळे यासारख्या नाशिवंत मालाच्या जलदगतीने एसी वाहतुकीसाठी ७ आॅगस्टपासून ‘किसान रेल’ ही विशेष सेवा महाराष्ट्रातून आठवड्यात तीन वेळा सुरू झाली असून त्यात शेतकºयांचा मात्र थेट सहभाग नसल्याचे आतापर्यंतचे चित्र आहे. व्यापारीच फळे-भाजीपाला पाठवीत आहेत.रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने सांगितलेल्या शेतकºयांशी लोकमतने संपर्क साधल्यावर, आम्हाला उत्तर भारतातील बाजारपेठेची माहिती नाही. कोणतेही मार्गदर्शन नसल्याने कांदे पाठविता येत नसल्याचे चांदवडचे (नाशिक) शेतकरी सुनील क्षीरसागर, प्रकाश सोनवणे, सुखदेव खैरनार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.आम्ही सिन्नर येथून शेतकºयांकडून भाजीपाला घेतो. तो किसान रेल्वेने बिहार, उत्तर प्रदेशात पाठवितो.- सचिन पाटील, संचालक, व्हेजिटेबल कं पनी, नाशिकरेल्वेने आमच्याशी संपर्क साधला आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रलंबित ड्राय पोर्ट कार्यरत झाल्यास त्याचा शेतकºयांना मोठा फायदा होईल.- विलास शिंदे,सह्याद्री फार्म्स, नाशिकशेतकºयांच्या नावावर व्यापारीच फायदे घेत असतात. शेतकºयांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्या प्रवासी रेल्वे बंद असल्याने किसान रेल्वे वेळेत उत्तर भारतात पोहोचते. सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर मालवाहतुकीला दुय्यम महत्त्व देऊ नये.- नानासाहेब पाटील,संचालक, नाफेड

टॅग्स :Farmerशेतकरीrailwayरेल्वे