शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनीच पाठविला किसान रेल्वेने शेतमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 08:17 IST

रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने सांगितलेल्या शेतकºयांशी लोकमतने संपर्क साधल्यावर, आम्हाला उत्तर भारतातील बाजारपेठेची माहिती नाही.

योगेश बिडवई।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजीपाला, फळे यासारख्या नाशिवंत मालाच्या जलदगतीने एसी वाहतुकीसाठी ७ आॅगस्टपासून ‘किसान रेल’ ही विशेष सेवा महाराष्ट्रातून आठवड्यात तीन वेळा सुरू झाली असून त्यात शेतकºयांचा मात्र थेट सहभाग नसल्याचे आतापर्यंतचे चित्र आहे. व्यापारीच फळे-भाजीपाला पाठवीत आहेत.रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने सांगितलेल्या शेतकºयांशी लोकमतने संपर्क साधल्यावर, आम्हाला उत्तर भारतातील बाजारपेठेची माहिती नाही. कोणतेही मार्गदर्शन नसल्याने कांदे पाठविता येत नसल्याचे चांदवडचे (नाशिक) शेतकरी सुनील क्षीरसागर, प्रकाश सोनवणे, सुखदेव खैरनार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.आम्ही सिन्नर येथून शेतकºयांकडून भाजीपाला घेतो. तो किसान रेल्वेने बिहार, उत्तर प्रदेशात पाठवितो.- सचिन पाटील, संचालक, व्हेजिटेबल कं पनी, नाशिकरेल्वेने आमच्याशी संपर्क साधला आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रलंबित ड्राय पोर्ट कार्यरत झाल्यास त्याचा शेतकºयांना मोठा फायदा होईल.- विलास शिंदे,सह्याद्री फार्म्स, नाशिकशेतकºयांच्या नावावर व्यापारीच फायदे घेत असतात. शेतकºयांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्या प्रवासी रेल्वे बंद असल्याने किसान रेल्वे वेळेत उत्तर भारतात पोहोचते. सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर मालवाहतुकीला दुय्यम महत्त्व देऊ नये.- नानासाहेब पाटील,संचालक, नाफेड

टॅग्स :Farmerशेतकरीrailwayरेल्वे