शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनीच पाठविला किसान रेल्वेने शेतमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 08:17 IST

रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने सांगितलेल्या शेतकºयांशी लोकमतने संपर्क साधल्यावर, आम्हाला उत्तर भारतातील बाजारपेठेची माहिती नाही.

योगेश बिडवई।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजीपाला, फळे यासारख्या नाशिवंत मालाच्या जलदगतीने एसी वाहतुकीसाठी ७ आॅगस्टपासून ‘किसान रेल’ ही विशेष सेवा महाराष्ट्रातून आठवड्यात तीन वेळा सुरू झाली असून त्यात शेतकºयांचा मात्र थेट सहभाग नसल्याचे आतापर्यंतचे चित्र आहे. व्यापारीच फळे-भाजीपाला पाठवीत आहेत.रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने सांगितलेल्या शेतकºयांशी लोकमतने संपर्क साधल्यावर, आम्हाला उत्तर भारतातील बाजारपेठेची माहिती नाही. कोणतेही मार्गदर्शन नसल्याने कांदे पाठविता येत नसल्याचे चांदवडचे (नाशिक) शेतकरी सुनील क्षीरसागर, प्रकाश सोनवणे, सुखदेव खैरनार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.आम्ही सिन्नर येथून शेतकºयांकडून भाजीपाला घेतो. तो किसान रेल्वेने बिहार, उत्तर प्रदेशात पाठवितो.- सचिन पाटील, संचालक, व्हेजिटेबल कं पनी, नाशिकरेल्वेने आमच्याशी संपर्क साधला आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रलंबित ड्राय पोर्ट कार्यरत झाल्यास त्याचा शेतकºयांना मोठा फायदा होईल.- विलास शिंदे,सह्याद्री फार्म्स, नाशिकशेतकºयांच्या नावावर व्यापारीच फायदे घेत असतात. शेतकºयांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्या प्रवासी रेल्वे बंद असल्याने किसान रेल्वे वेळेत उत्तर भारतात पोहोचते. सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर मालवाहतुकीला दुय्यम महत्त्व देऊ नये.- नानासाहेब पाटील,संचालक, नाफेड

टॅग्स :Farmerशेतकरीrailwayरेल्वे