शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

'कास पठार'चं संवर्धन करणार, न्यू महाबळेश्वर बनवणार; शिंदे-फडणवीस सरकारची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 14:51 IST

कास पठाराचा वारसा संवर्धन करण्यासाठी या उपाययोजना आखल्या जात आहेत अशी माहिती मंत्र्यांनी दिली.

मुंबई - कास पठाराला जागतिक वारसा आहे. स्विझर्रलंडपेक्षाही जास्त सुंदर असं प्रेक्षणीय स्थळ आहे. त्याठिकाणी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी ई-बस सेवा, बायो-टॉयलेटची सुविधा आणि व्ह्युविंग गॅलरीही तयार करण्यात येणार आहे. स्थानिक रोजगार वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. नवीन महाबळेश्वर बनवण्याचा महाराष्ट्र सरकारने प्लॅन केला आहे त्यात कास पठारचा समावेश आहे अशी घोषणा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. 

मंगलप्रभात लोढा म्हणाले की, कास पठाराचा वारसा संवर्धन करण्यासाठी या उपाययोजना आखल्या जात आहेत. जगातून तसेच देशभरातून पर्यटक तिथे येत असतात. कास पठाराच्या संवर्धनासाठी सरकार जे काही प्रयत्न करतेय त्याचे जतन करण्याचं काम पर्यटकांनी करावं. वन खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, जलसिंचन खात्यासोबत समन्वय साधत कास पठाराच्या विकासासाठी काम करू असं त्यांनी सांगितले. 

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी समितीकाही दिवसांपूर्वी एक समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटली होती. गड किल्ले हे ऐतिहासिक वारसा आहे. त्याच्या संवर्धनासाठी विशेष समिती तयार केली जाईल. पर्यटन विभागाकडून जे काही शक्य आहे ते आम्ही करू अशी ग्वाही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. 

टॅग्स :Kas Patharकास पठार