शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

उडान योजना जमिनीवर; कोल्हापूर, नाशिकसह जळगावची विमानसेवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 06:22 IST

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी उडान योजना महाराष्ट्रात जमिनीवर आल्याची स्थिती आहे.

जळगाव/ href='http://www.lokmat.com/topics/kolhapur/'>कोल्हापूर/ href='http://www.lokmat.com/topics/nashik/'>नाशिक : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी उडान योजना महाराष्ट्रात जमिनीवर आल्याची स्थिती आहे. जळगाव-मुंबई विमानसेवा १५ दिवसांपासून बंद आहे. कोल्हापूर-मुंबई आणि नाशिकची मुंबई आणि पुणे सेवाही ठप्प झाली आहे.

जळगावची सेवा प्रारंभापासूनच विस्कळीत आहे. मुंबई विमानतळावर धावपट्टी उपलब्ध होत नसल्याचे कारण एअर डेक्कनकडून देण्यात येते. १५ दिवसांपासून सेवा बंद झाली असल्याचा दुजोरा एअर डेक्कनचे अधिकारी राहुल राकेश यांनी दिला. विमानास उशीर होण्याचेही वाढते प्रमाण आहे.कोल्हापूर-मुंबई विमानसेवा वीस दिवसांपासून बंद आहे. एअर डेक्कन कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी करणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

नाशिक-दिल्लीची सेवा वगळता मुंबई आणि पुणे सेवा ठप्प झाली आहे. रडतखडत सुरू असलेली ही सेवा आठ दिवसांपासून बंद पडली आहे, तर नाशिक-अहमदाबाद ही ट्रु जेटची २८ आॅक्टोबरपासून सुरू होणारी सेवा रद्द झाली आहे. ती २ डिसेंबरला सुरू होईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJalgaonजळगावNashikनाशिकAirportविमानतळ