शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

गावठी पिस्तूल हवेत, तर या जळगावला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 03:15 IST

तस्करीचे केंद्र; तब्बल १७६ पिस्तूल जप्त

- सुनील पाटीलजळगाव  : जळगाव जिल्हा हा गावठी पिस्तूल तस्करीचे मुख्य केंद्र बनला असून येथून महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यात पिस्तुलाची तस्करी केली जात असल्याचे उघड झाले आहे. महामार्गाचे जाळे, मध्य रेल्वेचे माहेरघर असलेले भुसावळ, वाढती गुन्हेगारी व पिस्तूल निर्मितीचे उमर्टी हे ठिकाण जिल्ह्याला लागूनच असल्याने तस्करीचे जाळे विस्तारले आहे. पाच वर्षांत पोलिसांनी १७६ गावठी पिस्तूल व २२० काडतुसे जप्त केली असून २३२ आरोपींना अटक केली आहे. चोपडा तालुक्याच्या पायथ्याशी डोंगराळ वस्तीत उमर्टी नावाची दोन गावे वसलेली असून एक गाव जळगाव जिल्ह्यात तर दुसरे गाव मध्य प्रदेशात येते, दोन्ही गावांमध्ये जाण्यासाठी मध्ये फक्त एक नदी आहे. मध्य प्रदेशात येणाऱ्या उमर्टीत ठिकठिकाणी पिस्तुलांची निर्मिती केली जाते. पिस्तूल तयार करणाऱ्यांचे जिल्ह्यात दलाल व गुन्हेगारांशी थेट संपर्क असल्याने त्यांच्या माध्यमातून पुणे, मुंबईसह राज्यात व शेजारच्या गुजरातमध्ये पिस्तूल रवाना केले जातात. उमर्टी हे गाव मध्य प्रदेशात येत असले तरी त्याचा दैनंदिन व्यवहार हा जळगाव जिल्ह्यातच होतो. यावल-चोपडा या मार्गाने कार, दुचाकीने तर भुसावळ येथून रेल्वेने देशभरात पिस्तुलाची तस्करी होते. मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातूनही गावठी पिस्तुलाची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. जप्त केलेले आरोपींकडेच आढळून आले आहेत.वर्षनिहाय पकडलेले पिस्तूलवर्ष    आरोपी    पिस्तूल    काडतूस    २०१६    २५    १६    २५       २०१७    ३२    ३०    ३६       २०१८    १९    १७    २१      २०१९    ७१    ५४    ५७      २०२०    ८५    ५९    ८१ एकूण    २३२    १७६    २२०दहा हजारांपासून पिस्तूल उपलब्धदहा हजारांपासून ते ३० हजारांपर्यंत पिस्तूल मिळतात. उमर्टी गावात तपासासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याचेही प्रसंग आहेत.