शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार करणारा आरोपी जवान मानसिक रोगी? रेल्वेने दिली मोठी माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 20:57 IST

Jaipur-Mumbai Train Shooting: ट्रेनमध्ये गोळीबार करत चौघांची हत्या करणाऱ्या आरोपी आरपीएफ काँस्टेबलबाबत रेल्वे विभागाने मोठी माहिती दिली आहे.

Jaipur-Mumbai Train Firing: 31 जुरै रोजी जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. त्या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्यासह चार जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंग याच्याबाबत नवा खुलासा झाला आहे. 

आपल्या वरिष्टासह चार जणांची गोळ्या झाडून हत्या करणारा आरोपी चेतन सिंग मानसिक आजारी असल्याचा दावा केला जात होता. पण, आता यावर रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे. आरोपीच्या वैद्यकीय तपासणीत तो मानसिक आजार आढळला नसल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. म्हणजेच, त्याने गोळीबार केला, तेव्हा तो एकदम व्यवस्थित होता.

चेतन सिंग कसा पकडला गेला?जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये सोमवारी (31 जुलै) सकाळी 6 च्या सुमारास चेतन सिंग याने आपल्या वरिष्ठ सहकारी आणि तीन प्रवाशांवर गोळ्या झाडल्या. ही घटना मीरा रोड स्थानकाजवळ घडली. या घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्न असलेल्या आरोपी चेतन सिंगला पकडण्यात आले. या घटनेत आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक टिकाराम मीणा यांच्यासह B5 कोचमधील एका प्रवाशाला गोळ्या घातल्या. 

यानंतर पाच वाजून 10 मिनिटांनी पॅन्ट्री कारमधील एका व्यक्तीसह S6 बोगीतील आणखी एका प्रवाशाला गोळ्या घातल्या. मृतांमध्ये अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसेन भानपुरवाला (58, रा. नालासोपोरा) आणि असगर अब्बास शेख (48, रा. बिहारमधील मधुबनी) आणि सय्यद एस. (43) अशी मृतांची नावे आहेत. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेFiringगोळीबारDeathमृत्यूpalgharपालघर