शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार करणारा आरोपी जवान मानसिक रोगी? रेल्वेने दिली मोठी माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 20:57 IST

Jaipur-Mumbai Train Shooting: ट्रेनमध्ये गोळीबार करत चौघांची हत्या करणाऱ्या आरोपी आरपीएफ काँस्टेबलबाबत रेल्वे विभागाने मोठी माहिती दिली आहे.

Jaipur-Mumbai Train Firing: 31 जुरै रोजी जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. त्या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्यासह चार जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंग याच्याबाबत नवा खुलासा झाला आहे. 

आपल्या वरिष्टासह चार जणांची गोळ्या झाडून हत्या करणारा आरोपी चेतन सिंग मानसिक आजारी असल्याचा दावा केला जात होता. पण, आता यावर रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे. आरोपीच्या वैद्यकीय तपासणीत तो मानसिक आजार आढळला नसल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. म्हणजेच, त्याने गोळीबार केला, तेव्हा तो एकदम व्यवस्थित होता.

चेतन सिंग कसा पकडला गेला?जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये सोमवारी (31 जुलै) सकाळी 6 च्या सुमारास चेतन सिंग याने आपल्या वरिष्ठ सहकारी आणि तीन प्रवाशांवर गोळ्या झाडल्या. ही घटना मीरा रोड स्थानकाजवळ घडली. या घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्न असलेल्या आरोपी चेतन सिंगला पकडण्यात आले. या घटनेत आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक टिकाराम मीणा यांच्यासह B5 कोचमधील एका प्रवाशाला गोळ्या घातल्या. 

यानंतर पाच वाजून 10 मिनिटांनी पॅन्ट्री कारमधील एका व्यक्तीसह S6 बोगीतील आणखी एका प्रवाशाला गोळ्या घातल्या. मृतांमध्ये अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसेन भानपुरवाला (58, रा. नालासोपोरा) आणि असगर अब्बास शेख (48, रा. बिहारमधील मधुबनी) आणि सय्यद एस. (43) अशी मृतांची नावे आहेत. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेFiringगोळीबारDeathमृत्यूpalgharपालघर