शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

धोकादायक इमारतींचा मुद्दा गृहनिर्माण खात्याकडे

By admin | Updated: June 30, 2016 03:22 IST

धोकादायक इमारतीत राहणाऱ्यांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याचा, या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर निकाली काढा

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील धोकादायक इमारतीत राहणाऱ्यांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याचा, या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर निकाली काढावा, अशी अपेक्षा मंत्रालयातील बैठकीत व्यक्त करण्यात आली.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह धोकादायक इमारतीत राहणारे नागरिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी दुपारी भेट घेणार होते. मात्र मुख्यमंत्री न भेटल्याने शिंदे यांनी नगरविकास खात्याच्या सचिव मनिषा म्हैसकर यांची भेट घेतली. या वेळी महापौर राजेंद्र देवळेकर, गटनेते रमेश जाधव, राघवेंद्र सेवा संस्थेचे सुनील नायक, भाकपचे अरुण वेळासकर आदी उपस्थित होते. महापालिकेने केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांमध्ये अतिधोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याची मागणी महापौरांनी केली. मात्र बीएसयूपी घरांची योजना केंद्र सरकारची असल्याने घरे वेगळ््या कारणासाठी वापरायची असतील, तर हा धोरणात्मक निर्णय गृहनिर्माण खात्याला घ्यावा लागेल, असे म्हैसकर यांनी निदर्शनास आणले. राज्य सरकारने असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवल्यास त्यावर तातडीने निर्णय घेतला जाईल आणि अतिधोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळू शकेल, हेही बैठकीत स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)>तात्पुरते स्थलांतरकल्याण-डोंबिवली महापालिका बीएसयूपी योजनेअंतर्गत सात हजार घरे उभारणार आहे. सात हजार घरांसाठी तीन हजार लाभार्थी आहेत. महापालिकेच्या रस्ते विकास आणि अन्य प्रकल्पात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना बीएसयूपी योजनेत सामावून घेतले जाणार आहे. या प्रकल्पग्रस्तांची संख्या तीन हजारांवर आहे. त्यामुळे अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना उरलेल्या एक हजार घरांत तात्पुरते स्थलांतरित करावे, असा प्रस्ताव पालिकेतर्फे मांडण्यात आला होता.