शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

बोंडू काजूच्या खाली असतो की वर? शेतीतले काय कळतेवरून शेलार आणि थोरातांमध्ये 'जुंपली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 15:36 IST

पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे, राज्यातील शेती प्रश्नावर बाळासाहेब थोरांनी म्हणणे मांडले. मुंडे साहेब तुम्ही शेवटपर्यंत मंत्री रहा, आमचे काही म्हणणे नाही, असे थोरात म्हणाले. 

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणार होते. परंतू, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हजर नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबईतील, कोकणातील  मंत्री शेती प्रश्न काय जाणून घेणार, अशा शब्दांत थोरात यांनी नाराजी व्यक्त केली. 

यावर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तुमचे प्रश्न ऐकण्याची जबाबदारी आमच्यावर दिली आहे. मंत्री उपस्थित आहेत. तुम्ही आंब्याविषयी सांगू शकता काय? बोंडू काजूच्या खाली असतो की वर? हे सांगू शकता का, असा सवाल करत सभागृहात प्रश्न मांडण्याची विनंती केली. तसेच स्वत: कृषीमंत्री इथे आहेत, असे मुंडेंकडे हात दाखवून सांगितले. 

यावर थोरात यांनी शेलार यांना टोला लगावला. शेलार जर आज मंत्री असते तर त्यांनी असा हलगर्जीपणा केला नसता. ते खुप सिन्सिअर आहेत, म्हणून त्यांना मंत्री केले जात नाही हा आमचा आक्षेप आहे, असे थोरात म्हणाले. याचवेळी थोरातांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनादेखील टोला लगावला. वर्षभरात कृषीमंत्री बदलला, आता धनंजय मुंडेंकडे आहे. युतीच्या काळात पाच वर्षांत चार मंत्री पाहिलेले. कृषीखात्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण युतीचा कसा आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुंडे साहेब तुम्ही शेवटपर्यंत मंत्री रहा, आमचे काही म्हणणे नाही, असे थोरात म्हणाले. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातAshish Shelarआशीष शेलारvidhan sabhaविधानसभा