शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

उद्योगांनी दाखविला महाराष्ट्रावर विश्वास, पर्यावरणपूरक विकासाची ग्वाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 11:37 IST

दावोसमध्ये ऐतिहासिक कामगिरी - उदय सामंत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: ‘‘कन्झर्व्हेशन, कनेक्टिव्हिटी, क्लीन सिटीज या तत्त्वांना अनुसरून पर्यावरणपूरक विकास करणे, यादृष्टीने महाराष्ट्राची वाटचाल असेल,’’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येथील एका चर्चासत्रात बोलताना स्पष्ट केले. 

बदलत्या पर्यावरणाचा विकासावर परिणाम आणि पर्यावरणपूरक विकास या विषयावरील चर्चेत मुख्यमंत्री सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘‘आम्ही कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी पवन आणि सौरऊर्जेला प्रोत्साहन, वन आच्छादन वाढविणे, घनकचरा व्यवस्थापन आणि शाळांमध्ये हवामान शिक्षण यावर आमचा भर आहे. शाश्वत विकास हवा असेल तर सार्वजनिक-खासगी भागीदारी गरजेची आहे आणि महाराष्ट्र त्यात अग्रेसर आहे.’’

दावोसमध्ये ऐतिहासिक कामगिरी - उदय सामंत

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार राज्यासाठी किती कोटींचे सामंजस्य करार करणार, याची सर्वांना उत्सुकता होती. त्यानुसार आम्ही ऐतिहासिक कामगिरी केली असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून ऑनलाइन पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. मागील वर्षापेक्षा चारपट अधिक सामंजस्य करार करण्यात आले. झालेले करार प्रत्यक्षात येतील, असेही सामंत म्हणाले.

असे झाले सामंजस्य करार....

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUday Samantउदय सामंतMaharashtraमहाराष्ट्रInvestmentगुंतवणूक