शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

भारतीय स्वच्छतागृहांसाठी लागते कमी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 03:14 IST

स्वच्छतागृहांची स्वच्छता । २६ टक्के पुरुषांचा असतो सहभाग, कामगारांकडून स्वच्छतेचे प्रमाण अवघे ९ टक्के

मुंबई : भारतीय पद्धतीची शौचालये असल्यास त्यांच्या स्वच्छतेसाठी पाश्चात्य पद्धतीच्या शौचालयांपेक्षा कमी पाणी लागत असते. त्याचप्रमाणे, घरातील कामे करण्यामध्ये पुरुषांचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे. ‘लोकमत’च्या टीमने राज्याच्या विविध भागांमध्ये भेटी देऊन शौचालये व स्नानगृह, तसेच त्यांच्या स्वच्छतेबाबत केलेल्या सर्वेक्षणातून वरील बाबी निदर्शनास आल्या आहेत. घरातील स्वच्छतागृहांची स्वच्छता स्वत: करणाऱ्यांचे प्रमाण मोठे असून, कामगारांकडून होणाºया स्वच्छतेचे प्रमाण सुमारे १० टक्के आहे.भारतीय पुरुषांचा घरगुती कामांमधील सहभाग आता वाढू लागला आहे. या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यांपैकी ३५ टक्के व्यक्तिंनी स्वत: स्वच्छतागृहांची साफसफाई करीत असल्याचे सांगितले.

यामधील पुरूषांचे प्रमाण २६ टक्के तर महिलांचे ४९ टक्के आहे. स्वत: अथवा इतरांकडून होणारी स्वच्छता ३२ टक्के घरात आढळून आली. यामध्ये पुरुषांचे प्रमाण ३५ तर महिला २८ टक्के असतात. १० टक्के घरांमध्ये जोडीदार सफाईचे काम करीत असून, यामध्ये १२ टक्के पुरुष तर ६ टक्के महिला आढळून आल्या. सहभागी झालेल्यांपैकी १४ टक्के कुटुंबातील अन्य सदस्य स्वच्छता करीत असतात. यामध्ये १८ टक्के पुरुष तर ९ टक्के महिला आहेत. ९ टक्के घरांमध्ये कामगारांकडून स्वच्छतेचे काम केले जाते. त्यामध्ये ९ टक्के पुरुष कामगार, तर ८ टक्के महिला असल्याचेही सर्वेक्षणातून पुढे आले आहे. स्वच्छतागृहांच्या साफसफाईसाठी आजही २६ टक्के व्यक्ति अ‍ॅसिडचा तर १२ टक्के व्यक्ती कपडे धुण्याच्या पावडरचा वापर करीत असतात. स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी योग्य ते प्रॉडक्ट वापरण्यासाठी लोकांना शिक्षण देण्याची मोठी गरज यामधून स्पष्ट होत आहे.स्वच्छतागृहांसाठी किती वापरले जाते पाणी ?पाश्चिमात्य शौचालयांपेक्षा भारतीय पद्धतीच्या शौचालयांच्या स्वच्छतेसाठी पाणी कमी लागत असल्याचे अनेकांना वाटते.69%व्यक्तिंनी पाणीबचतीला प्राथमिकतादेत असल्याचेसांगितले.29%लोकांनी पाणीबचतही महत्त्वाची बाब असल्याचे मान्य केले आहे.महाराष्ट्रात हार्पिक सर्वात लोकप्रिय 

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान