शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

नियंत्रण रेषेवरून भारत मागे फिरला, चीन नाही; भाजपचे सुब्रमण्यम स्वामी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 06:04 IST

subramanian swamy : एवढेच नाही तर पाकिस्तान आणि नियंत्रण (एलओसी) रेषेसारख्या संवेदनशील मुद्यांवरही स्वामी भाष्य करीत आहेत.

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी केंद्र सरकारवर अंतर्गत सुरक्षा आणि विदेशी मुद्यावरून टीका करीत असतात. त्यांनी मोदी सरकारला चीनच्या डावपेचांबद्दल सतर्क राहण्याचा सल्ला दिला होता.

एवढेच नाही तर पाकिस्तान आणि नियंत्रण (एलओसी) रेषेसारख्या संवेदनशील मुद्यांवरही स्वामी भाष्य करीत आहेत. यादरम्यान, लडाखस्थित प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएलसी) भारत आणि चीन यांच्यातील तणाव कमी होत नसल्याचा दावा करणाऱ्या एका अहवालावर स्वामी म्हणाले की, “मला असे जाणवत आहे की, संघर्षाच्या ठिकाणावरून फक्त भारत मागे व चीन पुढे सरकला आहे.”

ट्विटरवर एका यूजरने सुब्रमण्यम स्वामी यांना टॅग करताना म्हटले की,“संघर्षाच्या एक वर्षानंतरही भारत आणि चीन यांना आपल्यातील तणाव कमी करायचे आहे.” यूजरने ट्विटमध्ये एक अहवालही शेअर केला. त्यात म्हटले की, लडाखस्थित नियंत्रण रेषेवर दोन्ही देशात स्थिती तणावपूर्ण बनलेली आहे. यावर सुब्रमण्यम स्वामी म्हटले की,“आता मला जाणवत आहे की, फक्त भारताने माघार घेतली. ”

जबाबदारी घेतली नाही- चीनविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, असे स्वामी यांनी सतत म्हटलेले आहे. गेल्या महिन्यात त्यांनी म्हटले होते की, चीन भारत आणि भूतानची जमीन बळकावत आहे. - या परिस्थितीत घाबरून जाऊन चीनला उत्तर दिले जाऊ शकत नाही. काही दिवसांनी स्वामी यांनी मोदी सरकारला लक्ष्य करीत ट्विटरवर म्हटले होते की, या सरकारमधील कुणीही चीन लडाखमध्ये भारताची जमीन बळकावत असताना त्याला अडविण्याची जबाबदारी घेतली नाही.

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीIndiaभारतchinaचीन