शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

India China FaceOff: "सीमेवरील तणाव निवळल्यानंतर 'ते' ५०२० कोटींच्या गुंतवणुकीचे प्रकल्प मार्गी लागणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 06:16 IST

सरकारने १५ जूनला १६ हजार कोटींचे १२ महत्वाचे औद्योगिक गुंतवणूक करार केले होते.

मुंबई : चीनमधील कंपन्यांशी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी केलेले ५०२० कोटी रुपयांचे सामंजस्य करार पूर्णत्वास जातील, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी स्पष्ट केले. सीमेवरील तणाव निवळण्याची चिन्हे असल्याने या प्रकल्पात अडचण येणार नाही असे ते म्हणाले. सरकारने १५ जूनला १६ हजार कोटींचे १२ महत्वाचे औद्योगिक गुंतवणूक करार केले होते. त्यात हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स (फोटोन सोबत संयुक्त भागीदारी) आणि ग्रेट वॉल मोटर्स या चिनी कंपन्यांच्या अनुक्रमे २५०कोटी, १ हजार कोटी आणि ३ हजार ७७० कोटींच्या करारांचा समावेश होता. हे करार भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर जैसे थे ठेवले होते. दोन्ही देशांचे संबंध पूर्ववत होतील असे दिसत असल्याने अंमलबजावणीत अडथळे येणार नाहीत असे वाटत असल्याचे देसाई म्हणाले.>उद्योग विभागाने बुधवारी हजार कोटींच्या गुंतवणुकीचे दोन करार केले. डीबीजी इस्टेट कंपनीशी ९०० कोटींचा करार झाला. त्यातून २७०० नोकऱ्या मिळतील. ही कंपनी अमेझॉन, फ्लिपकार्ट आदी कंपन्यांसाठी भिवंडीत लॉजिस्टिक पार्क उभारेल. कंपनी सुपा येथेही उद्योग सुरू करणार आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेchinaचीन