शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दोन दिवसांत तिप्पट वाढले अवकाळीचे नुकसान क्षेत्र, राज्यातील चार लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 09:58 IST

Unseasonal Rain In Maharashtra: राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे प्राथमिक अंदाजानुसार २२ जिल्ह्यातील चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

मुंबई - राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे प्राथमिक अंदाजानुसार २२ जिल्ह्यातील चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात २६ ते २८ नोव्हेंबर या तीन दिवसांत झालेल्या अवकाळीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राची ही आकडेवारी असून दोन दिवसांतच हा आकडा तिप्पट वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी १६ जिल्ह्यातील अंदाजे एक लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे जाहीर करण्यात आले होते.दोन दिवसांपूर्वीच्या आकडेवारीनुसार बुलढाणा आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले होते. मात्र, नव्याने समोर आलेल्या आकडेवारीनुसार यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून त्या खालोखाल हिंगोली, बुलढाणा जिल्ह्याचा क्रमांक आहे. शासनाच्या अंदाजानुसार हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पश्चिम विदर्भात अवकाळी पावसाचा फेरा अकोला: पश्चिम विदर्भात चौथ्या दिवशीही अवकाळी पाऊस सुरूच आहे. वऱ्हाडात कापूस, तूर पिकाचे मोठे नुकसान झाले असून वाशिम जिल्ह्यात २५ मेंढरांचा गाळात फसून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अकोला, बुलढाणासह वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. भाजीपाला आणि रब्बी पिकांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

मंत्री शेतात गेले तरच भले होते का? जरांगेंचा सवालवडीगोद्री (जि. जालना) :  मंत्री शेतात पाहणी करण्यासाठी गेले तरच शेतकऱ्यांचे चांगले होते असे काही नाही. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून अहवाल द्यावा. शासनाने तातडीने  मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांनी केली. मंत्री भुजबळ यांच्या नुकसानग्रस्त पीक पाहणीवेळी मराठा समाजाने विरोध दर्शविला होता. 

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र