शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

पोवाडा व लावणीच्या तालात सांगितले विज्ञानाचे महत्त्व

By admin | Updated: February 6, 2017 02:24 IST

विज्ञानाला समजून घेण्यासाठी कथा, कवितांमधून जी मांडणी झाली ती कमालीची आहे़

जळगाव : विज्ञानाला समजून घेण्यासाठी कथा, कवितांमधून जी मांडणी झाली ती कमालीची आहे़ मराठी भाषेत कुसुमाग्रज, विं़दाक़रंदीकर, बा़सी़मर्ढेकर यांनी कवितांमधून विज्ञान तपासायला लावले़ विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा मानवी जीवनावर कसा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत यावर साहित्य निर्मिती झाली़ संत एकनाथ महाराज यांनीही भारूडांच्या सहाय्याने सोप्या भाषेत तत्वज्ञान मानवापर्यंत पोहचले़ अशा प्रकारे रविवारी मराठी विज्ञान साहित्य संमेलनात तिसऱ्या सत्रात कविता, कथांमधून वैज्ञानिक साहित्यांवर मान्यवरांनी प्रकाश टाकला़ व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मुंबई येथील प्रा़शिरीष गोपाळ देशपांडे होते़ अमरावतील येथील मोना चिमोटे, मुंबई येथील कॅप्टन सुनिल सुळे व औरंगाबाद येथील प्रा़यशवंत देशपांडे हे कविता चर्चासत्रात सहभागी झाले होते़ चौघा मान्यवरांनी कविता, कथांच्या माध्यमातून विज्ञान साहित्यांवर विचारमंथन केले़ प्रारंभी मोना चिमोटे यांनी सादरीकरण केले़ कुसुमाग्रज, बा़सी़मर्ढेकर, विं़दाक़रंदीकर यांनी कवितांमधून कशा प्रकारे वैज्ञानिक सकारात्मकता, व वैज्ञाानिक यांत्रिक प्रगती व्यक्त केली आहे, त्यावर चिमोटे यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले़ बा़सी़मर्ढेकर यांच्या कवितांमधून विज्ञानाचा वापर तसेच त्याबद्दल माहिती मिळते़ तसेच त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन शब्दांमधून व्यक्त केले आहे़ वि़दाक़रंदीकर यांनीही विश्वरूप, मजूर या कवितांमधून विज्ञानाचा फायदा व तोटा शब्दबध्द करून मांडला असल्याचेही त्यांनी सांगितले़