शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तिघांनी ठरवले, तर सत्तांतर होईल; शरद पवार यांचे सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 08:20 IST

आम्ही तिघांनी ठरवले तर कदाचित होईल काही तरी महाराष्ट्रात, वेगळे सांगण्याची गरज नाही, असे पवार म्हणाले.

मुंबई : उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मी आम्ही तिघांनी ठरवले तर महाराष्ट्रात हाेईल काही तरी, ते वेगळे सांगण्याची गरज नाही, असे वक्तव्य करत आम्ही तिघे एकत्र आलो तर महाराष्ट्रात सत्तांतर होऊ शकते, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.  

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळातर्फे प्रकाशित सहा ऐतिहासिक ग्रंथांचा प्रकाशन सोहळा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते  पार पडला. यावेळी पवार म्हणाले की, राज्य सरकारशी बोलणे सध्या आम्हाला अडचणीचे आहे. पण त्यातून कधीतरी मार्ग निघेल. ठाकरे, थोरात आहेत आणि मी सुद्धा आहे. आम्ही तिघांनी ठरवले तर कदाचित होईल काही तरी महाराष्ट्रात, वेगळे सांगण्याची गरज नाही, असे पवार म्हणाले.

...तर या वैभवाचा उपयोग काय? : ठाकरे या कार्यक्रमात ‘महाराष्ट्राचे दुर्गवैभव’ या पुस्तकाचेही प्रकाशन झाले. या पुस्तकाचा उल्लेख करत आपण दुर्गवैभवाकडून प्रेरणा घेतली पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले. पूर्वी आग्रा होते, आता दिल्ली आहे, तिथल्या लोकांना आपण कसे पाणी पाजू शकतो याची प्रेरणा यातून घेतली नाही.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे