शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शिंदे-फडणवीस सरकारला थोडा वेळ दिला तर, राज्याची परिस्थिती बदलेल - चित्रा वाघ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 20:10 IST

Chitra Wagh : संजय राऊत सर्वज्ञानी आहेत. ते काहीही बोलू शकता, आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सीमावादावर प्रतिक्रिया दिली आहे. टाचणीभर जागाही कोणा इतर राज्याला देणार नाही. त्यामुळे संजय राऊतांना चिंता करायची गरज नाही, असा टोला भाजपाच्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

नंदुरबार :  सीमावर्ती भागातील जे बांधव गुजरात आणि कर्नाटकमध्ये जाण्याच्या प्रकरणात सरकारवर आरोप करण्यापेक्षा सरकारला थोडा वेळ द्या, सरकारला फक्त 125 दिवस झाले आहे. शिंदे-फडवणीस सरकार सक्षम आहे. या दोन्ही नेत्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यामुळे सरकारला थोडा वेळ दिला तर जे बांधव इतर राज्यात जायचे म्हणत आहे. त्याच्या परिस्थितीमध्ये बदल होईल, असा विश्वास भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे. 

संजय राऊत सर्वज्ञानी आहेत. ते काहीही बोलू शकता, आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सीमावादावर प्रतिक्रिया दिली आहे. टाचणीभर जागाही कोणा इतर राज्याला देणार नाही. त्यामुळे संजय राऊतांना चिंता करायची गरज नाही, असा टोला भाजपाच्याचित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. आमचे नाव घेऊन आमच्या नक्कल करुन त्यांची दुकान चालत असतील तर आमच्या शुभेच्छा. पण, आपल्या सरकारने मागील अडीच वर्षात काय दिवे लावले, यावर बोलले तर बरं होईल असा टोला चित्रा वाघ यांनी  सुषमा अंधारेना टोला लगावला आहे. 

याचबरोबर, औरंगाबाद मधल्या ओझर घटनेप्रकरणी मी स्वत पोलीस अधिक्षकांसोबत बोलले आहे, आमची महिला मोर्चाची टीम पिडीताची भेट घेणार आहे. तर सोलापुर दोन जुळ्या बहिणी एका सोबत विवाह प्रकरणी चुकीचे पायंडे पडतात की काय अशी भिती वाटत आहे. या प्रकरणी कायदेतज्ज्ञ यातील कायद्याच्या अनुशंगाने सर्व काही मांडतील. मात्र अशा घटना चुकीच्या असल्याचे मत भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघBJPभाजपा