शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

शिंदे-फडणवीस सरकारला थोडा वेळ दिला तर, राज्याची परिस्थिती बदलेल - चित्रा वाघ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 20:10 IST

Chitra Wagh : संजय राऊत सर्वज्ञानी आहेत. ते काहीही बोलू शकता, आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सीमावादावर प्रतिक्रिया दिली आहे. टाचणीभर जागाही कोणा इतर राज्याला देणार नाही. त्यामुळे संजय राऊतांना चिंता करायची गरज नाही, असा टोला भाजपाच्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

नंदुरबार :  सीमावर्ती भागातील जे बांधव गुजरात आणि कर्नाटकमध्ये जाण्याच्या प्रकरणात सरकारवर आरोप करण्यापेक्षा सरकारला थोडा वेळ द्या, सरकारला फक्त 125 दिवस झाले आहे. शिंदे-फडवणीस सरकार सक्षम आहे. या दोन्ही नेत्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यामुळे सरकारला थोडा वेळ दिला तर जे बांधव इतर राज्यात जायचे म्हणत आहे. त्याच्या परिस्थितीमध्ये बदल होईल, असा विश्वास भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे. 

संजय राऊत सर्वज्ञानी आहेत. ते काहीही बोलू शकता, आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सीमावादावर प्रतिक्रिया दिली आहे. टाचणीभर जागाही कोणा इतर राज्याला देणार नाही. त्यामुळे संजय राऊतांना चिंता करायची गरज नाही, असा टोला भाजपाच्याचित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. आमचे नाव घेऊन आमच्या नक्कल करुन त्यांची दुकान चालत असतील तर आमच्या शुभेच्छा. पण, आपल्या सरकारने मागील अडीच वर्षात काय दिवे लावले, यावर बोलले तर बरं होईल असा टोला चित्रा वाघ यांनी  सुषमा अंधारेना टोला लगावला आहे. 

याचबरोबर, औरंगाबाद मधल्या ओझर घटनेप्रकरणी मी स्वत पोलीस अधिक्षकांसोबत बोलले आहे, आमची महिला मोर्चाची टीम पिडीताची भेट घेणार आहे. तर सोलापुर दोन जुळ्या बहिणी एका सोबत विवाह प्रकरणी चुकीचे पायंडे पडतात की काय अशी भिती वाटत आहे. या प्रकरणी कायदेतज्ज्ञ यातील कायद्याच्या अनुशंगाने सर्व काही मांडतील. मात्र अशा घटना चुकीच्या असल्याचे मत भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघBJPभाजपा