शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जनतेने दोषी असल्याचे सांगितल्यास राजकारण सोडेन - खडसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 22:33 IST

मुक्ताईनगर : महाराष्ट्रात भाजपचे सरकार येण्याचे संपूर्ण श्रेय एकनाथ खडसेंना जात असून त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांच्यावरील अन्याय दूर होईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितले. तर यावर जनतेने दोषी असल्याचे सांगितल्यास राजकारण सोडेन, असा इशारा खडसे यांनी दिला.जळगावमध्ये खडसेंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नाथाभाऊ ...

मुक्ताईनगर : महाराष्ट्रात भाजपचे सरकार येण्याचे संपूर्ण श्रेय एकनाथ खडसेंना जात असून त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांच्यावरील अन्याय दूर होईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितले. तर यावर जनतेने दोषी असल्याचे सांगितल्यास राजकारण सोडेन, असा इशारा खडसे यांनी दिला.

जळगावमध्ये खडसेंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नाथाभाऊ म्हणजेच एकनाथ खडसे यांनी भाजपसाठी खस्ता खाल्ल्या. त्यांच्यामुळेच आज महाराष्ट्रात भाजप सत्तेवर आला. त्याचे पूर्ण श्रेय नाथाभाऊंनाच जाते. हा अन्याय दूर करण्यासाठी आपण पक्ष श्रेष्ठींशी बोलणार असल्याचे आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले. 

यावर खडसे यांनी आपल्याला आता कुठलीच अपेक्षा नसल्याचे सांगितले. तसेच दीवार चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या संवादाचा आधार घेत आपल्या मागे जनता असल्याचे सुचित केले. याचवेळी खडसे यांनी एक संकल्प सोडला. आपण क्लीन चीट आहोत, हे मान्य करायला सरकार तयार नाही. यामुळे आपण दोषी नसल्याचे पटवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

तसेच जर जनतेने दोषी असल्याचे सांगितल्यास आपण राजकारण सोडणार असल्याचा इशारा खडसे यांनी दिला. 

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेchandrakant patilचंद्रकांत पाटीलMuktainagarमुक्ताईनगरBJPभाजपा