शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अजित पवार हे महाराष्ट्राचे अमिताभ बच्चन; सुप्रिया सुळेंनी दिले हितचिंतक शोधण्याचे 'आदेश'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 12:50 IST

राष्ट्रवादीच्या कामाचे महाराष्ट्रात नियोजन नीट झालेले आहे. मला राज्यातील आणि लोकसभेचीही जबाबदारी दिलेली आहे. माझ्या एकटीवर जबाबदारी नाहीय, तर टीम वर्क आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

महिलांच्या सुरक्षिततेवर राज्य आणि केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. दिल्लीमध्ये केंद्राने महिला कुस्तीपटुंची जी केस हाताळलीय, राज्यातही मरीन ड्राईव्हचे प्रकरण यावर मी राज्य सरकारला पत्र लिहिणार आहे. ही राज्यातील गृह मंत्रालय जबाबदार आहे. मी आजही देशात लोकशाही आहे असे मानते, यामुळे कोणालाही माझ्यावर टीका करण्याचा अधिकार आहे, असे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

अजित पवार आणि मी शिंदे सरकारच्या जाहिराती देणाऱ्या सारखा वेलविशर्स शोधतोय. तो मिळाला तर आमच्यासाठी विनविन परिस्थिती असेल, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. सत्तेत असलेले नेते जर जाहिराती आणि बॅनरबाजी करत असतील तर राज्याचे काम कुठे चाललेय ते दिसते. कारण हे एकमेकांना कमी लेखण्यातच व्यस्त आहेत, अशी टीका सुळे यांनी केली. 

राष्ट्रवादीच्या कामाचे महाराष्ट्रात नियोजन नीट झालेले आहे. मला राज्यातील आणि लोकसभेचीही जबाबदारी दिलेली आहे. माझ्या एकटीवर जबाबदारी नाहीय, तर टीम वर्क आहे. घरात लग्न असले की एकच माणूस धावपळ करत नाही ना. यामुळे पक्षात प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी दिली आहे. लोकसभेच्या तयारीला आम्ही लागलो आहोत. मी जे खासगीत बोलले ते देऊ नका, उद्या मी माझ्या नवऱ्यासोबत काही बोलले तर ते देणार का? असा सवाल सुळे यांनी माध्यमांना केला. 

आमचा पक्ष आहे, आम्ही तो कसा चालवायचा ते ठरवणार आहोत. देशात ईडी, सीबीआय, आयकर विभाग सारख्या एजन्सींचा गैरवापर केला जात आहे. लोकांना, नेत्यांना घाबरविले जात आहे. भाजपात गेलेल्या एका नेत्यानेच मला आता या यंत्रणांपासून घाबरण्याची गरज नाही कारण मी भाजपात आहे, असे वक्तव्य केले होते. ते अधिकारी तरी काय करणार, त्यांना त्यांची नोकरी करायची आहे, असे सुळे यांनी सांगितले. 

कॅगने आता रेल्वेतील अनियमिततेवर सवाल उपस्थित केले आहेत. परंतू, याच कॅगने कोळसा घोटाळा, टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावर अफरातफर झाल्याचा ठपका ठेवला होता. आता भाजपाचे सरकार आहे म्हणून कॅगच्या रिपोर्टकडे दुर्लक्ष केले जात आहे. रेल्वे अपघातात २७५ हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय, तिकडे दुर्लक्ष करून कसे चालेल असा सवाल सुळे यांनी केला.  

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदे