शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्र्यांमुळे मी आज जिवंत! जितेंद्र आव्हाडांनी मानले उद्धव ठाकरेंचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 21:46 IST

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे मी जिवंत असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. कोविच काळात मी कोमामध्ये गेलो होतो. तेव्हा माझ्या तब्येतीबद्दलच्या सगळ्या घडामोडींवर मुख्यमंत्र्यांचं बारीक लक्ष होतं, असं आव्हाड यांनी सांगितलं.

शिवजयंतीबद्दल बोलताना आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं महात्म्य सांगितलं. त्याकाळी महिलांनी सती जाण्याची परंपरा होती. पण शहाजी राजे यांच्या निधनानंतर शिवाजी महाराजांनी जिजाऊंना सती जाऊ दिलं नाही. महाराज प्रत्येक गोष्टीबद्दल अतिशय सहनशील आणि संवेदनशील होते, असं आव्हाड यांनी सांगितलं. 

1669 मध्ये जेव्हा दुष्काळ पडला, तेव्हा सरकारी तिजोरी उघडून राजांनी रयतेला मदत केली. शिवाजी महाराज हे जगातले पहिले असे राजे होते, ज्यांनी जात धर्म पंत बाजूला ठेऊन राज्य केलं, असं आव्हाड म्हणाले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडUddhav Thackerayउद्धव ठाकरे