शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

मुख्यमंत्र्यांमुळे मी आज जिवंत! जितेंद्र आव्हाडांनी मानले उद्धव ठाकरेंचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 21:46 IST

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे मी जिवंत असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. कोविच काळात मी कोमामध्ये गेलो होतो. तेव्हा माझ्या तब्येतीबद्दलच्या सगळ्या घडामोडींवर मुख्यमंत्र्यांचं बारीक लक्ष होतं, असं आव्हाड यांनी सांगितलं.

शिवजयंतीबद्दल बोलताना आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं महात्म्य सांगितलं. त्याकाळी महिलांनी सती जाण्याची परंपरा होती. पण शहाजी राजे यांच्या निधनानंतर शिवाजी महाराजांनी जिजाऊंना सती जाऊ दिलं नाही. महाराज प्रत्येक गोष्टीबद्दल अतिशय सहनशील आणि संवेदनशील होते, असं आव्हाड यांनी सांगितलं. 

1669 मध्ये जेव्हा दुष्काळ पडला, तेव्हा सरकारी तिजोरी उघडून राजांनी रयतेला मदत केली. शिवाजी महाराज हे जगातले पहिले असे राजे होते, ज्यांनी जात धर्म पंत बाजूला ठेऊन राज्य केलं, असं आव्हाड म्हणाले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडUddhav Thackerayउद्धव ठाकरे