शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 05:53 IST

मुलांच्या तुलनेत ५.०७ टक्के अधिक मुली झाल्या उत्तीर्ण I १,९२९ महाविद्यालयांचा निकाल लागला १०० टक्के I ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा I सिंधुदुर्ग जिल्हा ९८.७४ टक्क्यांसह यंदाही राज्यात अव्वल I कोकण विभागाचा पहिला नंबर तर लातूर विभाग तळाला 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी जाहीर केलेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. त्यामुळे 'महाराष्ट्रातल्या लेकी हुश्शार...' यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. मुलांच्या तुलनेत ५.०७ टक्के अधिक  मुली  उत्तीर्ण झाल्या आहेत. पैकीच्या पैकी गुण मात्र कुणालाच मिळालेले नाहीत. राज्यात यंदा कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविल्यात आल्याचा दावा मंडळाने केला असताना मागीलवर्षीच्या तुलनेत निकाल सुमारे दीड टक्क्यांनी घटला आहे. राज्यातील १,९२९ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. १५,८२३ पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  

पैकीच्या पैकी गुण नाहीचपुणे :  शंभर टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांची संख्या १,९२९ असून, यंदाच्या निकालात शंभर टक्के गुण कोणत्याच विद्यार्थ्याला मिळवता आलेले नाहीत.  कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी झाली. निकाल कमी लागला, तरी मागील वर्षाच्या तुलनेत फार तफावत नाही, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.

३८ महाविद्यालयांना भाेपळा मिळाला आहे. गतवर्षी २१ महाविद्यालयांना भाेपळा मिळाला. बारावीचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीत बदल हाेणार असून, २०२७-२८ मध्ये  अंमलबजावणीची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  शंभर टक्के निकाल दिलेल्या शाळांची संख्या यंदा ३१७ ने घटली, भोपळाही फोडता न आलेल्या कॉलेजेसची संख्या १७ ने वाढली.

दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्णयंदा    ६,७०५ (९२.३८ टक्के)गतवर्षी    ६,५८१ (९४.२० टक्के)परीक्षा केंद्रांची संख्या    ३,३७३ यंत्रणा बदलण्यात आलेली केंद्रे    ८१२ 

बारावीचा जिल्हानिहाय निकाल सिंधुदुर्ग जिल्हा ९८.७४ टक्के निकालासह राज्यात पहिला ठरला आहे. कोकण बोर्ड निर्मितीनंतर २०१२ पासून सलग तेरा वर्षे या जिल्ह्याने यशाची परंपरा कायम राखली आहे. 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल