शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांनाही लाभ- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 04:20 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

मुंबई : अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांनाही शासकीय मदतीपासून वंचित ठेवण्यात येणार नाही. त्यांनाही लाभ मिळेल याची सरकार काळजी घेईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत दिले. बबनराव शिंदे यांनी सोलापूर जिल्हयातील पीककर्जाबाबत मूळ प्रश्न विचारला होता.ज्वारीच्या काढण्या आता सुरू झाल्या. पीककर्ज कधी देणार अशी विचारणा त्यांनी केली.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी सप्टेंबर २०१९ ही तारीख आहे.पण आॅक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली होती.या शेतकºयांना नुकसानभरपाई कधी देणार. कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवून या शेतकºयांनाही लाभ देण्यात यावा अशी मागणी फडणवीस यांनी केली. भारत भालके यांनी शेतक-यांना कर्ज न देणाºया बँकांवर कारवाईची मागणी केली.कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना सुरु झाली असून तीन महिन्यात या योजनेंतर्गत शेतकºयांना पैसे दिले जातील. त्याचसोबत कर्जमाफीसाठी सप्टेंबर २०१९ ही कट आॅफ डेट आहे. आॅक्टोबरमधील झालेल्या पावसात ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनाही या कर्जमाफीचा फायदा द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. अतिवृष्टीने बाधित शेतकºयांनाही कर्जमाफीचा फायदा देण्याचा प्रयत्न आहे, असे अजित पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार