शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांनाही लाभ- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 04:20 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

मुंबई : अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांनाही शासकीय मदतीपासून वंचित ठेवण्यात येणार नाही. त्यांनाही लाभ मिळेल याची सरकार काळजी घेईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत दिले. बबनराव शिंदे यांनी सोलापूर जिल्हयातील पीककर्जाबाबत मूळ प्रश्न विचारला होता.ज्वारीच्या काढण्या आता सुरू झाल्या. पीककर्ज कधी देणार अशी विचारणा त्यांनी केली.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी सप्टेंबर २०१९ ही तारीख आहे.पण आॅक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली होती.या शेतकºयांना नुकसानभरपाई कधी देणार. कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवून या शेतकºयांनाही लाभ देण्यात यावा अशी मागणी फडणवीस यांनी केली. भारत भालके यांनी शेतक-यांना कर्ज न देणाºया बँकांवर कारवाईची मागणी केली.कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना सुरु झाली असून तीन महिन्यात या योजनेंतर्गत शेतकºयांना पैसे दिले जातील. त्याचसोबत कर्जमाफीसाठी सप्टेंबर २०१९ ही कट आॅफ डेट आहे. आॅक्टोबरमधील झालेल्या पावसात ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनाही या कर्जमाफीचा फायदा द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. अतिवृष्टीने बाधित शेतकºयांनाही कर्जमाफीचा फायदा देण्याचा प्रयत्न आहे, असे अजित पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार