शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

लंकेत पाठवलेला हनुमान शेपूट तोडून त्यांच्यातच राहिला - राजू शेट्टींची राज्य सरकारसह सदाभाऊ खोतांवरही टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 14:04 IST

स्वाभिनमानी शेतकरी संघटटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकार आणि सदाभाऊ खोत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.  

औरंगाबाद - स्वाभिमानी शेतकरी संघटटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकार आणि सदाभाऊ खोत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.  कर्जमाफीवरुन राज्य सरकारवर निशाना साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला रावणाची तर सदाभाऊ खोत यांना हनुमानाची उपमा दिली. यावेळी त्यांनी नाव न घेता सहाभाऊ खोत यांच्यावर टीका केली ते म्हणाले की, आम्ही आमचा हनुमान लंकेत पाठवला होता, मात्र तोही शेपूट तोडून त्यांच्यातच राहिला. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना हनुमान उद्देशून टीका केल्यानंतर पुन्हा वाद उभा राहण्याची चिन्ह आहेत. सदाभाऊंनी आता वेगळी चूल मांडली असली, तरी त्यांनी नेहमीच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या राजू शेट्टींवर टीका केली आहे. कर्जमाफीचे पैसे देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ सुरु आहे. सरकारची शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पेसै देण्याची मानसिकताच नाही,  शेतकऱ्यांबाबतच्या प्रश्नावर गंभीर नाहीत. राज्य सरकार रावणाच्या भूमिकेत असल्याची टीका राजू शेट्टी यांनी सरकारवर केली.  सप्टेंबरच्या सुरुवातीला राजू शेट्टी एनडीएतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुम राज्य सरकारला धारेवर धरत टीका केली. कर्जमाफीचे पैसे देण्यास जमेल तोपर्यंत लांबवायचे आणि निवडणुका जवळ आल्या की पैसै द्यायचे, असे राजकारण सरकार करत आहे. मात्र शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा डाव आम्ही उलटवून लावू, असा इशारा खासदार राजू शेट्टींनी दिला आहे.

सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकल्यानंतर त्यांच्यावर टीका करताना राजू शेट्टी म्हणाले होते की, स्वाभिमानी शेतकरी संघटना ही पॅसेंजर रेल्वे आहे. या पॅसेंजरमध्ये अनेकजण चढले, अनेकजण उतरले. मात्र रेल्वे ही पुढेच जात आहे. बाजारू सदाभाऊंना पुढच्यावेळी बघून घेऊ. 

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार