शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायत समावेशनाचा मार्ग मोकळा, दीड हजार कर्मचा-यांना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 19:49 IST

राज्यातील नवनिर्मित नगरपंचायतीमध्ये तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या समावेशनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

मुंबई  - राज्यातील नवनिर्मित नगरपंचायतीमध्ये तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या समावेशनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शासनाने सोमवारी नवीन सुधारित शासन निर्णय जारी करत लिपिक पदासाठी बारावीऐवजी दहावीची पात्रता ग्राह्य धरण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सुमारे दीड हजार ग्रामपंचायत कर्मचा-यांचा नगरपंचायतीमध्ये समावेशनाचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी/संवर्गकर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे यांनी केला आहे.

घुगे यांनी सांगितले की, संघटनेने केलेल्या मागणीला अखेर यश आले आहे. शैक्षणिक अर्हतेत दहावीपर्यंत सूट दिल्याने सुमारे दीड हजार ग्रामपंचायत कर्मचाºयांची नगरपालिकेत समावेशन होणार आहे. तसे असले, तरी अद्याप ग्रामपंचायतीमधील सफाई कामगार, तांत्रिक कर्मचारी, संगणक कर्मचारी व उद्घोषणानंतरचे कर्मचारी यांचेही नगरपंचायतीमध्ये समावेशन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना संघटनेचे शिष्टमंडळ भेटणार आहे.

शासनाने जाहीर केलेल्या निर्णयात समावेशन झालेल्या कर्मचाºयांची सेवाजेष्ठता ग्रामपंचायतीने कायम केलेल्या दिनांकापासून ग्राह्य धरण्यात येऊन पुढील लाभासाठी कर्मचारी पात्र ठरणार आहेत. तसेच समावेशन झालेल्या कर्मचाºयांची प्रथम नियुक्ती नगरपंचायतीच्या स्थापनेच्या दिनांकापासून ग्राह्य धरण्यात येणार आहे. मुकादम पदासाठी विहित शैक्षणिक अर्हता धारण करण्याºया तत्कालीन ग्रामपंचायतीमधील सफाई कामगार संवर्गातील कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात येणार आहे. शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे राज्यातील नवनिर्मित नगरपंचायतीमधील हजारो कर्मचाºयांना याचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतEmployeeकर्मचारीnewsबातम्या