शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

सरकारी अधिका-यांचेही कर्जमाफीसाठी अर्ज, शासन चौकशी करून अर्ज रद्द करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 4:40 AM

तकरी कर्जमाफीच्या लाभार्र्थींमध्ये शासकीय कर्मचा-यांपैकी केवळ चतुर्थश्रेणी कर्मचाºयांचाच समावेश असेल, असे राज्य शासनाने जीआरमध्येच स्पष्ट करूनही हजारो अधिकारी, कर्मचा-यांनीही कर्जमाफीचे अर्ज भर ले असल्याची बाब समोर आली आहे.

विशेष प्रतिनिधी मुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या लाभार्र्थींमध्ये शासकीय कर्मचा-यांपैकी केवळ चतुर्थश्रेणी कर्मचाºयांचाच समावेश असेल, असे राज्य शासनाने जीआरमध्येच स्पष्ट करूनही हजारो अधिकारी, कर्मचा-यांनीही कर्जमाफीचे अर्ज भर ले असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी चौकशी करून अशा अपात्रांची नावे वगळण्यात येणार आहेत.काही अर्जदारांनी ते अ, ब किंवा क वर्ग कर्मचारी/अधिकारी असल्याचे अर्जात नमूद केले आहे तर काहींनी ते लपविण्याचाही प्रयत्न केला आहे. अशांना कर्जमाफी मिळू नये यासाठी आता प्रत्येक अर्जदार कर्मचाºयाची माहिती राज्य शासनाच्या सेवार्थ प्रणालीवरून घेण्यात येणार असल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. केवळ चतुर्थश्रेणी कर्मचारी शेतक-यांचेच कृषी कर्ज माफ करण्यात येणार असल्याचे जीआरमध्येच स्पष्ट करण्यात आले होते. असे असताना अन्य कर्मचारी, अधिका-यांनीही शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते.कर्जमाफीसाठी शेतकºयांनी सादर केलेल्या अर्जानंतर आता बँकांनी ६६ मुद्यांचा समावेश असलेला फॉर्म भरून द्यावयाचा आहे. त्यावरून संबंधित शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याचे स्पष्ट होईल. दिवाळीपूर्वी किमान आठ ते दहा लाख शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, असा सहकार विभागाचा प्रयत्न आहे.>कर्जमाफीचे अर्ज भरताना खोटी माहिती दिल्यास संबंधित खातेदारांवर गुन्हे दाखल केले जातील.लाभार्र्थींच्या अंतिम यादीचे त्या-त्या गावात चावडी वाचन करून ती सार्वजनिक केली जाईल.- सुभाष देशमुख, सहकार मंत्री