शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

राज्यातील सरकार स्थिर...; अजित पवारांच्या विधानाला जयंत पाटलांनीही दिला दुजोरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 19:15 IST

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल गैरसमज पसरवणे ही भाजपाची खेळी आहे असं जयंत पाटील म्हणाले.

नागपूर - सरकारकडे संख्याबळ आहे. त्यामुळे सरकार अस्थिर नाही हे वास्तव आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर काय होणार, तेव्हा काय परिस्थिती असेल त्यावर आता कुणालाही काही सांगता येणार नाही. परंतु सरकार स्थिर असताना ते अस्थिर आहे असं बोलणेही योग्य नाही. खरे बोलले तरी या राज्यात शिक्षा होते असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. 

जयंत पाटील म्हणाले की, १६ आमदार अपात्र झाले तरीही जेवढी संख्या लागेल तेवढी सरकारकडे आहे. अजित पवार आणि राष्ट्रवादी यांना लाखोली वाहून जे महाविकास आघाडीतून बाहेर पडले, ते आज त्यांच्या येण्याची वाट पाहतायेत त्याचे कौतुक वाटते. गुलाबराव पाटील असो वा शिवसेनेतील बाहेर गेलेले जे सदस्य आहेत. भाजपाकडे जाणारी वक्तव्ये त्यांनी आठवली तर आपल्याला आश्चर्य वाटेल असं त्यांनी सांगितले. 

तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल गैरसमज पसरवणे ही भाजपाची खेळी आहे. महाविकास आघाडीची सभा लोकांना नव्या मुद्द्याची माहिती देणारी असेल. आमच्या घटक पक्षांनी एकत्र येऊन सभा आयोजित केली आहे. मविआचे घटक पक्ष सभेला उपस्थित राहतील. सभा वेळेत व्हावी यासाठी प्रत्येक पक्षाकडून २ सदस्य बोलतील हे ठरले आहेत. संभाजीनगरला २ वक्ते बोलले आहेत. आज कोण बोलणार हे थोड्यावेळाने ठरेल असंही जयंत पाटील म्हणाले. 

महाविकास आघाडीत मतभेदएकीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सरकार स्थिर आहे. सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांना अपात्र केले तरी बहुमताची संख्याही कमी होईल. तितके संख्याबळ भाजपा-शिंदेंकडे आहे त्यामुळे सरकार स्थिर असल्याचे माझे मत आहे असं म्हटलं. तर सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांना अपात्र केल्यानंतर सरकार कोसळेल, वेळ आल्यावर गणित सांगू असं विधान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. त्याचसोबत अजित पवारांचा अंदाज चुकणार असं मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलMahavikas Aghadiमहाविकास आघाडी