शहरं
Join us  
Trending Stories
1
'राम मंदिराचा निर्णय बदणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
2
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
3
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
4
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
5
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
6
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
7
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
8
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
9
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
10
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
11
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
12
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
13
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
14
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
15
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
16
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
17
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
18
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
19
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
20
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट

अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू, यवतमाळ फवारणी मृत्यूप्रकरणी सरकारचा कबुलीजबाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 3:50 AM

यवतमाळ जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन पिकावरील कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधेमुळे शेतकरी आणिं शेतमजुरांच्या मृत्यूबद्दल राज्य सरकारने अधिकारी वर्गावर ठपका ठेवला आहे.

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन पिकावरील कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधेमुळे शेतकरी आणिं शेतमजुरांच्या मृत्यूबद्दल राज्य सरकारने अधिकारी वर्गावर ठपका ठेवला आहे. दोन महिन्यांपासून विषबाधेच्या घटना घडत असताना संबंधितांनी राज्य शासनाला कसलीच माहिती दिली नाही, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करता न आल्याची कबुलीच राज्य शासनाने गुरुवारी जारी केलेल्या शासन निर्णयातून (जीआर) दिली आहे.कीटकनाशक अधिनियम १९६८, केंद्र शासनाचा आदेश, राज्य शासनाचा १९८०च्या अधिसूचनेअन्वये विविध यंत्रणा व अधिकाºयांवर विषबाधेसंदर्भातील अहवाल शासनाला देणे बंधनकारक आहे. मात्र, ६ जुलै २०१७पासून यवतमाळ जिल्ह्यात विषबाधेच्या घटना घडत असूनही कोणत्याच अधिकाºयाने किंवा यंत्रणेने ३० सप्टेंबर २०१७पर्यंत कसलाच अहवाल दिला नाही. अधिकाºयांनी त्यांचे काम केले असते तर वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करून, शेतकरी व शेतमजुरांचे प्रबोधन करून संभाव्य घटना टाळता आल्या असत्या, असे जीआरमध्ये नमूद केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी