शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

अखंडित वीजपुरवठ्यासाठी शासन कटिबद्ध!

By admin | Updated: November 29, 2015 02:50 IST

राज्यभरातील वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरविण्यासह चांगली सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असा विश्वास ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. शिवाय

मुंबई : राज्यभरातील वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरविण्यासह चांगली सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असा विश्वास ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. शिवाय त्यादृष्टीने महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक कार्यक्षमपणे काम करावे, असे आवाहन करत आपल्या कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. वांद्रे येथील महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयात शुक्रवारी आयोजित आढावा बैठकीत बावनकुळे बोलत होते. सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी सौर कृषीपंप, बेरोजगार अभियंत्यांसाठी फिडर योजना, बेरोजगार अभियंत्यांना प्रायोगिक तत्त्वावर विविध कामे देण्याचा निर्णय; इत्यादी योजना राबविण्यात येत आहेत. त्यांच्या अंमलबजावणीला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गती द्यावी. त्या लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, असे ते म्हणाले. ग्राहकांना देण्यात येणारे वीजबिल वाचायला सोपे करणे, नादुरुस्त रोहित्र त्वरित दुरुस्त करण्यासाठी उपविभागीय स्तरावर अद्ययावत ट्रान्सफार्मर भवनाची उभारणी करणे, सरासरी वीजबिल, वीजचोरीवर आळा घालणे, ग्रामीण भागातील तक्रारींचा निपटारा करणे, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर वीज जोडणी देणे; इत्यादी उपाययोजना करून त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले. (प्रतिनिधी)