शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या घटल्या; पश्चिम विदर्भाला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 16:46 IST

दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, सावकारांचे कर्ज, मुला-मुलींचे शिक्षण व लग्न यासारख्या अनेक विवंचणेमुळे विदर्भातील शेतकरी मृत्यूचा फास जवळ करीत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

गजानन मोहोडअमरावती : ‘लॉकडाऊन’च्या काळात मार्च ते जून या महिन्यात पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे प्रकरणात गतवर्षीच्या तुलनेत ५५ ने कमी आलेली आहे. हा दिलासा मानला जात आहे. लॉकडाऊनपूर्वीच्या काळात शासनाने कर्जमुक्तीसह अनेक प्रकारे शेतकऱ्यांना मदत दिली. त्यामुळे शेतकरी सावरायला मदत झाल्याचा प्रशासनाचा सूर आहे. 

लॉकडाऊनच्या काळात शेतकरी आत्महत्या कमी झाल्यात, ही सकारात्मक बाब आहे. वास्तविकत: या काळात अडचणी वाढल्या होत्या. याच्या खोलात जाऊन कारणांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा अहवाल मागविणार असल्याचे विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी सांगितले. दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, सावकारांचे कर्ज, मुला-मुलींचे शिक्षण व लग्न यासारख्या अनेक विवंचणेमुळे विदर्भातील शेतकरी मृत्यूचा फास जवळ करीत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. पश्चिम विदर्भात अलीकडच्या काळापर्यंत दर सहा ते आठ तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे शासनाच्या अहवालावरून स्पष्ट होते. यंदा जानेवारी जून या सहा महिन्यांत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसह नागपूर विभागातील वर्धा अशा सहा शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यात ४७१ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. मार्च ते जून असे चार महिने ‘लॉकडाऊन’चे  गृहीत धरता या कालावधीत २७१ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. मागील वर्षी या चार महिण्यात ३२६ शेतकºयांच्या झाल्या होत्या.

पश्चिम विदर्भात १ जानेवारी २००१ पासून १ जून २०२० पर्यत १७ हजार ५०८ शेतकºयांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. यापैकी ८ हजार १ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरली ९ हजार २२९ अपात्र ठरलेली आहेत. अद्यापही २७८ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाचा अहवाल आहे.

शेतकरी आत्महत्यांची स्थिती महिना        २०२०    २०१९मार्च        ६०    ८२एप्रिल        ५१    ७१मे        १०८    ९२जून        ५२    ८२एकूण         २७१    ३२६

शेतकरी आत्महत्यांमध्ये आलेली हा निश्चित दिलासा आहे. मात्र, यामागे लॉकडाऊनचे कारण नाही तर त्यापूर्वी शासनाची कर्जमुक्ती योजना, पिकांचे नुकसानीसाठी देण्यात आलेली मदत व विविध योजनांद्वारे शेतकºयांना मदत देखील महत्त्वाची आहे. प्रत्येक जिल्ह्याचा अहवाल मागविला आहे. - पीयूष सिंग, विभागीय आयुक्त, अमरावती या काळात शेतकरी आत्महत्यांमध्ये कमी आली असली तरी शेतकºयांवरील संकट निस्तरलेले नाही. सद्यस्थितीत दुबार पेरणी ओढावलेली आहे. शेतकºयांचा कापूस घरी पडून आहे. नाफेडचे चुकारे झालेले नाही, पीककर्ज वाटपाचा त्रागा कायम आहे.- किशोर तिवारी,अध्यक्ष, शेतकरी स्वावलंबन मिशन

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या