शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

'हॉलमार्किंगच्या त्रुटींविरुद्ध कोर्टात जाणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 03:39 IST

फत्तेचंद रांका यांची माहिती

कोल्हापूर : सोन्याची शुद्धता तपासणीचा हॉलमार्किंग कायदा हवाच; पण कायद्यातील काही जाचक त्रुटी व्यापाऱ्यांना नाहक अडचणीच्या आहेत. त्या दूर करण्यासाठी ‘बंद’सारखी आंदोलने नव्हेत; तर कायदेशीर मार्गाने लढाई लढणार आहोत. त्यासाठी १५ दिवसांत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सराफ व सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. फत्तेचंद रांका यांनी केले.कोल्हापूर जिल्हा सराफ व सुवर्णकार संघाच्या वतीने ‘हॉलमार्किंग कायदे’ या विषयावर शनिवारी सराफ व सुवर्णकारांचा मेळावा झाला. अ‍ॅड. रांका म्हणाले, केंद्र सरकारने जानेवारी २०२१ पासून हॉलमार्किंग कायदा सक्तीचा केलेला आहे. तो जनतेच्या फायद्याचा आहे. सराफ, सुवर्णकारांचा या कायद्याला विरोध नाही; पण कायद्यातील जाचक तरतुदींना विरोध आहे. सध्या महाराष्टÑात २३, २४ कॅरेटचे उच्च प्रतीचे सोन्याचे दागिने विकले जात असताना येथे बंदीचे कारण नाही; पण उत्तर प्रदेशात कमी कॅरेटचे दागिने विकले जातात, तेथे बंदी योग्य आहे.सोन्याचे नमुने घेताना त्याच्या शुद्धतेबाबत हॉलमार्क सेंटर तपासणी करणार; मग नंतर त्या शुद्धतेत फरक पडल्यास जबाबदार हॉलमार्क सेंटरवर कारवाई हवी, असे सांगून रांका म्हणाले, व्यापाऱ्यांच्या उलाढालीवर हॉलमार्किंग सेंटरला शुल्क द्यावे लागते. मग उद्या हॉलमार्कमध्ये फरक पडला तर व्यापाºयाचा परवाना रद्द करणे, पाचपट दंड करणे, आदी जाचक अटी आहेत. त्याविरुद्ध हायकोर्टात जाणार आहोत.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टGoldसोनं